शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

विद्युत खांब बसविण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, ...

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, विरळे गावांतील विद्युत खांब वादकाने पडले आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी बंद आहेत. शेतकरी महावितरण कंपनीच्या शाहूवाडी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. शेतकऱ्यांना लाईट नसून वीज बिल भरावे लागत आहे. महावितरणच्या कार्यालयात शेतकरी चौकशी साठी गेले असता काम ठेकेदार करणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मे महिन्यात शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. वीज बिलाबरोबर शेतीचे अर्थिक नुकसान करणाऱ्या महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शाहूवाडीतील महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अधिकारी ठेकेदारावर कारवाई करीत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.