शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्युत खांब बसविण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, ...

तोक्ते वादळामुळे महावितरण कंपनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. कडवे, टेकोली, आंबा, केर्ले, चाळणवाडी, कांडवण धनगरवाडा, वालूर, वारुळ, विरळे गावांतील विद्युत खांब वादकाने पडले आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी बंद आहेत. शेतकरी महावितरण कंपनीच्या शाहूवाडी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. शेतकऱ्यांना लाईट नसून वीज बिल भरावे लागत आहे. महावितरणच्या कार्यालयात शेतकरी चौकशी साठी गेले असता काम ठेकेदार करणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मे महिन्यात शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. वीज बिलाबरोबर शेतीचे अर्थिक नुकसान करणाऱ्या महावितरण कंपनीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शाहूवाडीतील महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अधिकारी ठेकेदारावर कारवाई करीत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.