शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापूर शहरातील बंद असलेल्या भाजीमंडईमुळे भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. वांगी, ढब्बू, कारली, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापूर शहरातील बंद असलेल्या भाजीमंडईमुळे भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. वांगी, ढब्बू, कारली, भेंडीसह प्रमुख भाज्यांचे दर घाऊक बाजारात दहा ते पंधरा रुपये आहेत.

व्यापाऱ्यांसह स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची आवक सध्या सुरू आहे. त्यात शहरातील भाजीमंडई व आठवडी बाजार बंद असल्याने रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. आवकेपेक्षा मागणी कमी असल्याने दरात घसरण झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, कारली, भेंडी व दोडक्याचे दर दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत आहेत. एरव्ही ४० रुपयांच्या वर असणारी गवार वीस रुपयांवर, तर वरणा ३२ रुपयांपर्यंत खाली आला आहे. कोथिंबीरची रोज ५४ हजार पेंढ्यांची आवक झाली आहे. त्यामुळे पेंढीचा दर सरासरी सात रुपये आहे. मेथी नऊ, पालक व पोकळा तीन रुपये पेंढी असा दर आहे.

घरपोहोच भाजीपाला पुरवठ्यावर मर्यादा

घरपाेहोच भाजीपाला पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. दारात जाऊन भाजी द्यायची असल्याने पैसे अधिक मोजावे लागतात. त्यामुळे घरपाेहोच भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसत नाही.

सात ते अकरा वेळेत खरेदी करायची की विक्री

भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी सकाळी सात ते अकरा ही वेळ दिली आहे. बाजार समितीमधून भाजीपाल्याची खरेदी करून ते विक्रीच्या ठिकाणी जायचे कधी? आणि त्याची विक्री करायची कधी? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. अवघ्या चार तासांत खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणे अवघड असल्याने भाजीपाला शिल्लक राहत असल्याने व्यापारी खरेदीचे धाडस करीत नाहीत.