शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हकालपट्टीचा सर्वाधिकार पक्षप्रमुखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरप्रमुखपदावरून शिवसेनेत पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. दुर्गेश लिंग्रस आणि शिवाजी जाधव या दोन्हीही शहरप्रमुखांची पदांवरून हकालपट्टी करण्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी वक्तव्य केल्याने हा वाद अधिक चिघळला आहे. मात्र, क्षीरसागर यांना असा कोणताही अधिकार नसल्याचे विरोधी जिल्हाप्रमुख संजय पवार गटाचे म्हणणे आहे तर हकालपट्टीचा अधिकार ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरप्रमुखपदावरून शिवसेनेत पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. दुर्गेश लिंग्रस आणि शिवाजी जाधव या दोन्हीही शहरप्रमुखांची पदांवरून हकालपट्टी करण्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी वक्तव्य केल्याने हा वाद अधिक चिघळला आहे. मात्र, क्षीरसागर यांना असा कोणताही अधिकार नसल्याचे विरोधी जिल्हाप्रमुख संजय पवार गटाचे म्हणणे आहे तर हकालपट्टीचा अधिकार फक्त पक्षप्रमुखांनाच असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जाहीर करून या वादाला फोडणी दिली.गेल्या चार-पाच वर्षांत कोल्हापूर शिवसेनेत क्षीरसागर-पवार यांच्यात गटबाजी सुरू असून त्याचे पडसाद वारंवार उमटत आहेत. शहरप्रमुखपद दुर्गेश लिंग्रस यांना मिळाल्यानंतर ते काही कालावधीपुरते क्षीरसागर यांच्यासोबत होते; पण त्यानंतर त्यांच्याशी न पटल्याने त्यांनी फारकत घेत संजय पवार यांच्या गटाशी संधान बांधले. पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीवरून क्षीरसागर गटाच्या समर्थकांनी शहरप्रमुख लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील निवासस्थान व कार्यालयावर हल्ला केला. त्यानंतर हा वाद अधिकच उफाळला. त्यातूनच शिवसेनेत वारंवार गटबाजीचे दर्शन होत आहे. त्याचेच पडसाद म्हणून आमदार क्षीरसागर यांनी दोन्हीही शहरप्रमुखांची हकालपट्टी करणार असल्याचे विधान केल्याने वादात भर पडली. हा वाद आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर गेला आहे.गटबाजीचा फटका : क्षीरसागर-पवार यांच्यातील गटबाजीमुळे शिवसेनेची शहरात एकाच प्रश्नावर दोन आंदोलन होऊ लागली आहेत. गेल्यावर्षी शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांच्या निवासस्थानावरील हल्ला हा गटबाजीतूनच झाला होता. त्यावेळी एका गटाने हल्ला केला, तर दुसºया गटाने त्यांना सहानुभूती दाखविली होती. या गटबाजीमुळे कोल्हापुरात शिवसेना पक्षालाच ग्रहण लागण्याची शक्यता आहे.पदाधिकाºयांना बदलायचा अधिकार उद्धव ठाकरेंनाचसेनेत पदाधिकाºयाने जर काम नाही केले तर त्याला बदलायचा अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत कोण तरी म्हणतय म्हणून या पक्षात चालत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नजर सर्व पदाधिकाºयांवर आहे. कोण काम करतेय? कोण करीत नाही हे त्यांना चांगले माहीत असते. त्यामुळे याबाबत जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांच्या हातातच आहे. - अरुण दुधवडकर,जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेनाकोल्हापुरात शिवसेना वाढीसाठी मी शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करत आहे. शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्या करणाºयांच्या तक्रारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेकेल्या आहेत. त्यामुळे कोणाला काढायचे हे तेच निर्णय घेतील.- राजेश क्षीरसागर, आमदार