शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

साखर निर्यातीचे लक्ष्य ७० टक्के गाठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:58 IST

चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाचे चालू हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. एप्रिलच्या पहिल्या ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाचे चालू हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्याअखेर २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली ैआहे. यातील १७ लाख ४४ हजार टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. हंगामाअखेर ही निर्यात ३५ लाख टनांवर जाण्याची शक्यता असून, ती लक्ष्याच्या सुमारे ७० टक्के असेल असा अंदाज आहे.देशातील साखर हंगाम १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर असा असतो. गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही साखरेचे बंपर म्हणजे ३२६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशाची गरज २६० लाख टनांची असल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न यंदाही कायम आहे. यावर उपाय म्हणून केंद्राने ५० लाख टन साखरेचे उद्दिष्ट निश्चित करताना साखर कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दरही देशांतर्गत दरापेक्षा कमी असल्याने कारखान्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही. मात्र, अनुदानासाठी निर्यात कोटा पूर्ण करण्याचे बंधन सरकारने घातले आहे. त्यामुळे प्रसंगी तोटा सोसूनही कारखाने निर्यातीचा कोटा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळेच गेल्या महिन्यात (८ मार्च ते ६ एप्रिल) ६ लाख १३ हजार १९२ टन साखरेची निर्यात झाली आहे, तर १ आॅक्टोबर २०१८ ते ६ एप्रिल २०१९ या काळात २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे.यातील १७ लाख ४४ हजार २७ टन साखर परदेशात पोहोचली आहे. ४ लाख १३ हजार १४२ टन साखर जहाजांमध्ये किंवा रिफायनरींमध्ये आहे. निर्यात झालेल्या साखरेमध्ये सुमारे आठ लाख टन साखर कच्ची आणि नऊ लाख टन साखर पांढरी (व्हाईट) आहे. आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने ही माहिती दिलीआहे.भारताची साखर ५० देशांना निर्यातभारताची साखर ५० देशांना निर्यात होत आहे. त्यात बांगलादेशाला सर्वाधिक ३ लाख ५६ हजार ७२८ टन निर्यात झाली आहे. निर्यातीची ही टक्केवारी २०.४५ टक्के आहे. त्याखालोखाल २ लाख ८७ हजार ४९८ टन म्हणजेच १६.४८ टक्के साखर श्रीलंकेला निर्यात झाली आहे. त्यानंतर सोमालिया, इराण, सुदान, आदी देशांचा क्रम लागतो.