शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

साखर निर्यातीस कारखान्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 05:13 IST

गतवर्षीचा निर्यात साखर कोटा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ३१ डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे.

कोल्हापूर : गतवर्षीचा निर्यात साखर कोटा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ३१ डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे.देशात अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाल्याने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य केंद्र सरकारने २०१८-१९ च्या साखर हंगामात ठेवले होते. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे कमी असलेले दर आणि अन्य कारणांमुळे निर्धारित वेळेत म्हणजेच ३१ आॅक्टोबरपर्यंत केवळ ३८ लाख टन साखरच देशातून निर्यात होऊ शकली. ठरवून दिलेला निर्यातीचा कोटा पूर्ण केलेल्या कारखान्यांनाच अनुदान दिले जाणार आहे. कोटा पूर्ण न केलेले तसेच काही प्रमाणातच साखर निर्यात केलेले कारखाने अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे निर्यातीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारा अध्यादेश केंद्रीय अन्न मंत्रालयाने सोमवारी जारी केला आहे.>महाराष्टÑ, कर्नाटकातील गळीत हंगाम लांबलादेशात सुमारे ५३४ साखर कारखाने आहेत. उत्तर प्रदेशातील कारखान्यांचा साखर हंगाम सुरू झाला आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे महाराष्टÑ आणि कर्नाटकातील कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला आहे. या कारखान्याकडून नव्या हंगामात २६० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. नवा हंगाम सुरू होतानाच १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्ल आहे. त्यामुळे यंदाही अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे. २०१९-२० च्या हंगामासाठी केंद्राने ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.