शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

एक जरी टोल रद्द केला, तरी सत्कार करूनी

By admin | Updated: February 25, 2015 00:38 IST

नीतेश राणे : स्वाभिमान संघटनेची कोल्हापुरात स्थापना, सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरसह राज्य टोलमुक्त करू, असे आश्वासन दिलेले आताचे सरकार अजून राज्यातील एकही टोल रद्द केलेले नाही. नव्याने टोल सुरू करत आहेत. एक जरी टोल रद्द केला, तरी सत्ताधाऱ्यांचे ‘स्वाभिमान’तर्फे नागरी सत्कार करू, असे आव्हान स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी दिले.स्वाभिमान संघटनेच्या स्थापनेनिमित्त मंगळवारी दसरा चौकात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. जयेश कदम अध्यक्षस्थानी होते. आमदार राणे म्हणाले, शिवसेना अनेक वर्षांपासून मराठीच्या नावाने गळा काढत आहे. आता सत्तेत आहे, ‘सामना’ऐवजी त्यांनी आता विधिमंडळात ओरडावे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारवर ३०२ खाली (खुनाचा) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. आता फडणवीस मुख्यमंत्री असलेले सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात ९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि उद्योग गुजरातला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सचिन तोडकर यांनी स्वागत केले. सम्राट महाडिक यांनी प्रास्ताविक केले. ‘स्वाभिमान’चे रम्मी रजपूत, मनोज कदम, सिद्धार्थ वानखेडे, सतीश चव्हाण यांची भाषणे झाली. अशोक पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पुरोगामी महाराष्ट्राला डाग...अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला डाग आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर मारेकरी सापडत नसल्याने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागणारे आताचे मुख्यमंत्री फडणवीस काय करणार? असेही राणे म्हणाले.