शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

एक जरी टोल रद्द केला, तरी सत्कार करूनी

By admin | Updated: February 25, 2015 00:38 IST

नीतेश राणे : स्वाभिमान संघटनेची कोल्हापुरात स्थापना, सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरसह राज्य टोलमुक्त करू, असे आश्वासन दिलेले आताचे सरकार अजून राज्यातील एकही टोल रद्द केलेले नाही. नव्याने टोल सुरू करत आहेत. एक जरी टोल रद्द केला, तरी सत्ताधाऱ्यांचे ‘स्वाभिमान’तर्फे नागरी सत्कार करू, असे आव्हान स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी दिले.स्वाभिमान संघटनेच्या स्थापनेनिमित्त मंगळवारी दसरा चौकात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. जयेश कदम अध्यक्षस्थानी होते. आमदार राणे म्हणाले, शिवसेना अनेक वर्षांपासून मराठीच्या नावाने गळा काढत आहे. आता सत्तेत आहे, ‘सामना’ऐवजी त्यांनी आता विधिमंडळात ओरडावे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारवर ३०२ खाली (खुनाचा) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. आता फडणवीस मुख्यमंत्री असलेले सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात ९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि उद्योग गुजरातला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सचिन तोडकर यांनी स्वागत केले. सम्राट महाडिक यांनी प्रास्ताविक केले. ‘स्वाभिमान’चे रम्मी रजपूत, मनोज कदम, सिद्धार्थ वानखेडे, सतीश चव्हाण यांची भाषणे झाली. अशोक पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पुरोगामी महाराष्ट्राला डाग...अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला डाग आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर मारेकरी सापडत नसल्याने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागणारे आताचे मुख्यमंत्री फडणवीस काय करणार? असेही राणे म्हणाले.