शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

इथेनॉल जनजागृतीसाठी जूनपासून मेळावे घेणार

By admin | Updated: May 15, 2016 00:51 IST

शामराव देसाई : निर्मितीसाठी केंद्र सकारात्मक

कोल्हापूर : इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकार सकारात्मक असून, आगामी ऊस गळीत हंगामात खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करावी. यासह इथेनॉलबाबत जनजागृती होण्यासाठी जूनपासून पश्चिम महाराष्ट्रात मेळावे आयोजित केल्याची माहिती जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता देसाई यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. पेट्रोलपेक्षा सरस असलेल्या व पर्यावरणपुरक इथेनॉल निर्मितीस चालना द्यावी, अशी मागणी जैवइंधन शेतकरी संघटनेची आहे. याबाबत गेली दहा - पंधरा वर्षे केंद्राच्या पातळीवर प्रयत्न करीत होतो. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर इथेनॉलचे दर २७ रुपयांवरून ४८.५० रुपयांपर्यंत गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी दिल्लीमध्ये मेळावा घेतला. यावेळी केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्याशी चर्चा झाली. केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती व वापराबाबत सकारात्मक असून, गेल्यावर्षी निर्णय घेणार होतो; पण दुष्काळामुळे घेता आला नाही. यावर्षी इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे मंत्री पासवान यांनी सांगितले. साखर अतिरिक्त झाल्याने निर्यात अनुदान देण्याची वेळ केंद्रावर आली. यापेक्षा गरजेपुरती साखर उत्पादन करून उर्वरित उसापासून इथेनॉल केले, तर साखर उद्योगाबरोबर ऊस उत्पादकाच्या जीवनात निश्चितच स्थैर्य येईल, हे केंद्र सरकारला पटवून देण्यात यशस्वी झाल्याचे देसाई म्हणाले. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, आदी सात जिल्ह्णांत १२ ते १३ रिकव्हरीचा जवळपास सात कोटी टन ऊस आहे. पहिल्या टप्यात येथेच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभे करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘गुरुदत्त’कडे क्षमता! रिलायन्स उद्योग समूह महाराष्ट्रात केवळ इथेनॉल तयार करणारे कारखाने उभे करू शकते; पण त्यांच्याबरोबर इतरांनीही प्रयत्न करावेत, गुरुदत्त शुुगर्सकडे तेवढी क्षमता असून, त्यांच्याकडे आपण प्रस्ताव ठेवल्याचे देसाई यांनी सांगितले.