शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

मातीशी नाते जपणारा उद्योजक : अण्णासाहेब चकोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

सन १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ३० वर्षाचा वटवृक्ष असून पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रात नवे छोटेसे रोपटे लावले आहे. ...

सन १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ३० वर्षाचा वटवृक्ष असून पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रात नवे छोटेसे रोपटे लावले आहे. अण्णासाहेब यांनी कामाचे नियोजन, व्यवस्थापन, तंत्रज्ञानातील बारकावे, मार्केटिंगची कलासुद्धा अगदी सहजपणे पार पाडली आहे. युरोपियन राष्ट्रे , जर्मन, चीन, मलेशिया, सिंगापूर, दुबई, आदी ठिकाणी सातासमुद्रापार जाऊन त्यांनी बेकरी उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली आहे. १५० नव्या उद्योजकांना त्यांनी या आउटलेटच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याचे कंपनीबरोबर एक नातं असलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. दिवसभराच्या कामात ते कधी कंटाळत नाहीत; पण रात्री ते वाचन, अध्यात्माचे श्रवण करतात. बेकरी उद्योगातील अल्पावधीत कारकिर्द लक्षात घेऊन भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योगने नवी दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चासत्रासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. याशिवाय तत्कालीन केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योगमंत्री सुबोधकांत सहाय यांच्या हस्ते उद्योग विभूषण अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिला जाणारा यशस्वी उद्योग पुरस्कारही प्रदान करण्यात आला. सध्या ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दिल्लीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून देशभरातील बेकरी उद्योगांसाठी योगदान देत आहेत. यशस्वी उद्योजक बनल्यानंतरही समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न त्यांनी सामाजिक कार्यातून केला आहे. कामगारांप्रती आत्मीयता, सामाजिक कार्यासाठी सुरू असणारी धडपड पाहिल्यास एक परिपूर्ण उद्योगपती म्हणून चकोते यांचा उल्लेख होतो. त्यांच्या विशाल उत्तुंग याचाही पायाभरणीच केली आहे. त्यांच्या या उद्योगाच्या भरारीसाठी व समाजाच्या उन्नतीसाठी कारण ठरलेल्या अण्णासाहेबांना दीर्घायुष्य लाभो...!

(प्रतिनिधी)

फोटो - २३०३२०२१-जेएवाय-०४-अण्णासाहेब चकोते