शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करणे गरजेचे

By admin | Updated: March 8, 2016 00:49 IST

विश्वास कदम : भारती अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय परिषद

कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर तंत्रज्ञानाबरोबर इतर कौशल्येही विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजेत. अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करावेत, असे आवाहन ब्रुनेई शेल पेट्रोलियम कंपनीतील कम्प्लायन्स व गव्हर्नन्स विभागाचे माजी प्रमुख प्रा. विश्वास कदम यांनी केले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. एस. एच. सावंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता चौगुले होत्या.यावेळी सावंत म्हणाले, अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांतील विद्यार्थ्यांना भविष्यात आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. बदलत्या काळात लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. अशावेळी अभियंत्यांनी नवनिर्मितीचा ध्यास बाळगून प्रयत्नशील राहावे.बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख व माहिती विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना व्हावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले होते. विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकीच्या २३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थी, संशोधकांनी सादर केलेल्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशनही झाले. परिषदेला व्यवस्थापक व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. जे. कदम, मुख्य समन्वयक प्रा. ए. पी. कदम, प्रशासकीय अधिकारी राहुल कदम, सर्व विभागप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक प्रा. एस. के. कदम यांनी केले. प्रा. एस. टी. घुटुकडे यांनी आभार केले. ( प्रतिनिधी )