शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करणे गरजेचे

By admin | Updated: March 8, 2016 00:49 IST

विश्वास कदम : भारती अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय परिषद

कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर तंत्रज्ञानाबरोबर इतर कौशल्येही विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजेत. अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करावेत, असे आवाहन ब्रुनेई शेल पेट्रोलियम कंपनीतील कम्प्लायन्स व गव्हर्नन्स विभागाचे माजी प्रमुख प्रा. विश्वास कदम यांनी केले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. एस. एच. सावंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता चौगुले होत्या.यावेळी सावंत म्हणाले, अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांतील विद्यार्थ्यांना भविष्यात आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. बदलत्या काळात लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. अशावेळी अभियंत्यांनी नवनिर्मितीचा ध्यास बाळगून प्रयत्नशील राहावे.बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख व माहिती विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना व्हावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले होते. विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकीच्या २३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थी, संशोधकांनी सादर केलेल्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशनही झाले. परिषदेला व्यवस्थापक व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. जे. कदम, मुख्य समन्वयक प्रा. ए. पी. कदम, प्रशासकीय अधिकारी राहुल कदम, सर्व विभागप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक प्रा. एस. के. कदम यांनी केले. प्रा. एस. टी. घुटुकडे यांनी आभार केले. ( प्रतिनिधी )