शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्मचाऱ्यांचा पगार रोखला

By admin | Updated: December 27, 2015 01:29 IST

कागल नगरपालिका : घर वसुली थकल्याने मुख्याधिकाऱ्यांनी उचचले पाऊल

कागल : घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून कागल नगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर २०१५ या महिन्याचा पगार मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी रोखला असल्याने कर्मचारी वर्गात ‘अस्वस्थता’ पसरली आहे. दर महिन्याच्या पाच-सहा तारखेला होणारा पगार महिनाअखेर आली तरी खात्यावर जमा झाला नसल्याने कर्मचारी वर्गाची आर्थिक कुचंबणा झाली आहे. दुसऱ्या बाजूला करांची वसुली नाही तर पगाराला पैसे कोठून आणायचे? असा पवित्रा मुख्याधिकारी यांनी घेतला आहे. यामुळे यातून कसा मार्ग काढायचा या प्रश्नात कर्मचारी अडकले आहेत, तर विधान परिषदेच्या सहलीमुळे लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. नगरपालिकेकडे १२० कर्मचारी आहेत. त्यापैकी १८ कायम कामगार आणि ३० ठेकेदारीचे कामगार करवसुली विभागात काम करतात. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात पालिकेला २ कोटी ३० लाख रुपये घरफाळा पाणीपट्टी वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत दहा महिन्यांत केवळ १० टक्के म्हणजे २३ लाख रुपयेच वसूल झाले आहेत. पालिकेकडे दाखल्यासाठी किंवा कोणतीतरी परवानगीसाठी व्यक्ती आली की आधी त्याची घरफाळा-पाणीपट्टी जमा करून घेतली जाते. अशा वसुलीचाही या १० टक्क््यांमध्ये समावेश आहे. मग कर्मचाऱ्यांनी नेमकी वसुली किती केली असा प्रश्न आहे, तर कर्मचारी वर्ग म्हणतो की, कागल शहरातील नागरिक जानेवारी, फेबु्रवारी, मार्च या तीन महिन्यांतच घरफाळा व विविध कर भरण्याच्या मानसिकतेत असल्याने आता अपेक्षित वसूल झालेला नाही. पगार थांबविल्याने कर्मचारी वर्ग आर्थिक कुचंबणेत सापडला आहे. हातउसने, कर्ज, खासगी सावकार याचा आश्रय घेतला जात आहे, तर पगारापोटी काढलेल्या कर्जावर व्याजाचा बोजा पडला आहे. या वर्षाअखेर आलेल्या सलग सुट्याही एन्जॉय करण्याचा बेत यामुळे रद्द करावा लागला आहे. मुख्याधिकारी पत्की यांनी कठोर निर्णय घेत करनिरीक्षक अभिजित गोरे यांचा कार्यभारही या कारणास्तव काढून घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)