शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘अकरावी’च्या निवड यादीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

केंद्रीय समितीने शुक्रवारपासून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण ८३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल ...

केंद्रीय समितीने शुक्रवारपासून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण ८३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यात काहींनी नवीन अर्ज, तर काही विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये बदल केले आहेत. दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी विज्ञान विद्याशाखेचे ५२० अर्ज, वाणिज्य मराठीचे ११२, वाणिज्य इंग्रजीसाठी १६३, कला मराठी माध्यमासाठी ३५, तर कला इंग्रजी माध्यमासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यांच्या छाननीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली असून, निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही यादी शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी त्यादिवसापासून मंगळवार (दि. २८) पर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करायचे आहेत, अशी माहिती केंद्रीय समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.