शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

तिसऱ्या दिवशी ११२२ जणांचा अकरावी प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST

कोल्हापूर : अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शनिवारी तब्बल ११२२ जणांनी प्रवेश निश्चित केला. तीन दिवसांत प्रवेश घेतलेल्यांची संख्या ...

कोल्हापूर : अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शनिवारी तब्बल ११२२ जणांनी प्रवेश निश्चित केला. तीन दिवसांत प्रवेश घेतलेल्यांची संख्या २८१७ वर पोहोचली आहे.

कोरोना व लॉकडाऊननंतर गुरुवारपासून केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ६६२ जणांनी प्रवेश घेतला. शुक्रवारी हाच आकडा १०३३ वर पोहोचला. शनिवारी यात आणखी भर पडून ही संख्या ११२२ वर पोहोचली. यात सर्वाधिक ६०० प्रवेश विज्ञान शाखेसाठी झाले, तर ८ प्रवेश हे इंग्रजी माध्यमातील कला शाखेसाठी झाले.

आतापर्यंत एकूण झालेल्या प्रवेशापैकी २८१७ प्रवेश निश्चित झाले. यात १४६० सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेचे, ५१३ प्रवेश मराठी माध्यमातील कॉमर्स शाखेचे, तर ५०३ प्रवेश मराठी माध्यमातील कला शाखेचे झाले आहेत. ३१५ प्रवेश हे इंग्रजी माध्यमातील काॅमर्स शाखेचे आहेत.