शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती, गव्यांनी घेतले २४ बळी सोळा वर्षांतील चित्र, ११३ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:31 IST

कोल्हापूर : गेल्या १६ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गव्यांच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांच्या वारसांना एक कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या १६ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गव्यांच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांच्या वारसांना एक कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वन्य प्राण्यांनी शेतीचे नुकसान करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये हत्तींनी शेतीचे नुकसान केलेली ४८३० प्रकरणे दाखल असून, त्यापोटी एक कोटी ५४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे; तर गव्यांनी पिकांचे नुकसान केलेली १५,७०८ प्रकरणे दाखल असून, त्यापोटी चार कोटी ९२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.खुल्या जंगल प्रमाणातही वाढ होत असून, गव्यांचीही संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वन विभागाने नोंदविले आहे.नुकसान भरपाईचे दरनवीन  शासन आदेशानुसार वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना आठ लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास चार लाख रुपये देण्याची व नुसते जखमी असणाऱ्यांना एक लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलीआहे.सन गवे एकूण प्राणी२०१५ २८० ६८३२०१६ ४०७ ९८१२०१७ ५७२ १३९८(कोल्हापूर जिल्ह्यात पाच फिरते हत्ती व दोन कायमचे असे एकूण सात हत्ती आहेत.)