शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती, गव्यांनी घेतले २४ बळी सोळा वर्षांतील चित्र, ११३ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:31 IST

कोल्हापूर : गेल्या १६ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गव्यांच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांच्या वारसांना एक कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या १६ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गव्यांच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांच्या वारसांना एक कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वन्य प्राण्यांनी शेतीचे नुकसान करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये हत्तींनी शेतीचे नुकसान केलेली ४८३० प्रकरणे दाखल असून, त्यापोटी एक कोटी ५४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे; तर गव्यांनी पिकांचे नुकसान केलेली १५,७०८ प्रकरणे दाखल असून, त्यापोटी चार कोटी ९२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.खुल्या जंगल प्रमाणातही वाढ होत असून, गव्यांचीही संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वन विभागाने नोंदविले आहे.नुकसान भरपाईचे दरनवीन  शासन आदेशानुसार वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना आठ लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास चार लाख रुपये देण्याची व नुसते जखमी असणाऱ्यांना एक लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलीआहे.सन गवे एकूण प्राणी२०१५ २८० ६८३२०१६ ४०७ ९८१२०१७ ५७२ १३९८(कोल्हापूर जिल्ह्यात पाच फिरते हत्ती व दोन कायमचे असे एकूण सात हत्ती आहेत.)