शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यवलूज ,पडळ, माजगाव परिसरात धूळवाफ भात पेरणी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST

कासारी नदीला बारमाही पाणी उपलब्ध असल्याने या परिसरात शेतकरी प्रामुख्याने ऊस शेतीच करतात. तसेच भात, सूर्यफूल, मका, भुईमूग व ...

कासारी नदीला बारमाही पाणी उपलब्ध असल्याने या परिसरात शेतकरी प्रामुख्याने ऊस शेतीच करतात. तसेच भात, सूर्यफूल, मका, भुईमूग व भाजीपाल्याचे पीक घेतात. सूर्यफूल, भुईमूग व मका पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा या परिसरात वळीव पाऊस चांगला झाल्याने ऊस भरणीची काम अंतिम टप्प्यात असून उसाचे पीक जोमात आले आहे. आडसाली ऊस लागणीसाठी सरी सोडायची धांदल सुरू आहे. मशागत करून शेतकरी कुरीच्या साह्याने धुळवाफ पेरण्या करत आहेत. शेतकऱ्यांची पारंपरिक बियाणे ऐवजी संकरीत वाणाच्या जास्ती उत्पादन देणाऱ्या विविध भात बियाण्यांच्या पेरणीकडे कल दिला आहे. बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राकडे धावपळ करावी लागत असून कोरोना महामारीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. मशागतीसाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. ट्रॅक्टर व पावर टिलरचा वापर वाढला आहे. जेथे पाण्याची सोय आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी भात पेरणी करून पाणी दिले आहे. माॅन्सून आगमनाची शक्यता गृहीत धरून खरिपाच्या कामासाठी यवलूज पंचक्रोशीतील शिवार माणसांनी फुलली आहेत. या महिनाअखेर धूळवाफ भात पेरणी पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

फोटो ओळ:- माजगाव परिसरात कुरीच्या साह्याने धूळवाफ भात पेरणी करताना शेतकरी.