शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

गडकोटांकडे पर्यटनस्थळ म्हणून बघू नका

By admin | Updated: March 24, 2015 00:12 IST

निनाद बेडेकरांचा गौरव : मिलिंद तानवडे यांचे आवाहन

सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचा चालता-बोलता इतिहास म्हणजे त्यांनी निर्माण केलेले गडकोट आहेत. त्याकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून बघू नका, तर त्यांच्यापासून प्रेरणा घ्या, असे आवाहन मिलिंद तानवडे यांनी आज, सोमवारी केले.सांगली नगरवाचनालयातर्फे ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सन्माना’ने इतिहाससंशोधक निनाद बेडेकर यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ‘गडकोटांच्या अनुभूती’ या विषयावर ते बोलत होते. मिलिंद तानवडे म्हणाले, विविध गडमोहिमा केल्यामुळे शिवरायांच्या गडकोटांविषयी खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक गड म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आहे. गडांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात बदल होणे गरजेचे आहे. कित्येकजण सुट्टीच्या कालावधित गडांवर केवळ पर्यटनस्थळ म्हणून जातात. तेथून निघताना देशाचे काही आधारस्तंभ गडांच्या बुरुजांवर, भिंतीवर स्वत:ची नावे लिहितात व गडांच्या सौंदर्याला बाधा आणतात. वास्तविक शिवरायांनी एकाही गडावर स्वत:चे नाव लिहिलेले नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. गडावर जाण्याआधी तेथे जो प्रेरणादायी इतिहास घडला आहे, त्याचे वाचन प्रामुख्याने तरुण पिढीने केले पाहिजे. गड वाचनाची गोडी लागली, तर त्यासारखे दुसरे सुख नसल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमास संभाजीराव भिडे, जगदीश देवधर, अतुल गिजरे, श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)क्रांतिकारकांचे प्रेरणास्थानअंदमान हे देशातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान आहे. परंतु तेथे असणाऱ्या विविध बेटांना आजही ब्रिटिशांचीच नावे आहेत. ती नावे वाचली की दु:ख होते. वास्तविक सेल्युलर जेलमधील क्रांतिवीरांची नावे तेथील बेटांना द्यायला हवीत, अशी अपेक्षा निनाद बेडेकर यांनी व्यक्त केली.