शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विकासकामे करा; अन्यथा बेमुदत उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : चार वर्षांपासून वारंवार मागणी करूनही प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष करणे. मंजूर रस्ते रद्द करणे, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : चार वर्षांपासून वारंवार मागणी करूनही प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष करणे. मंजूर रस्ते रद्द करणे, असा दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे भागातील विकासकामांकडे १५ फेब्रुवारीपर्यंत लक्ष न दिल्यास नगरपालिका प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका दीपाली बेडक्याळे यांनी निवेदनाद्वारे दिला.

नगरसेविका बेडक्याळे यांच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये विकासकामे झाली नाहीत. मंजूर असलेले रस्ते परस्पर रद्द केले. भागातील पाणीप्रश्नही अडचणीचा आहे. याकडे लक्ष घालावे, असे निवेदन नगराध्यक्ष अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना देण्यात आले. त्यावर पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे व बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.