शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

फतवा मागे घेतल्याने जिल्हा बँकांच्या अडचणी वाढणार

By admin | Updated: March 31, 2017 00:50 IST

बँकेची आर्थिक स्थिती सांभाळायची की शेतकऱ्यांचे जगणे हा ही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

विश्वास पाटील--कोल्हापूर --विरोधी पक्षांकडून सुरू असलेली संपूर्ण कर्जमाफीची मागणी, त्यासाठी बुधवारपासून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचा धसका घेऊन राज्य शासनाने पीक विम्याच्या रकमेतून पीक कर्जवसुलीचा फतवा गुरुवारी तडकाफडकी मागे घेतला. या निर्णयामुळे जिल्हा बॅँकाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.जिल्हा बँकांच्यामते पीक तारण ठेवून बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिलेले असते. दुष्काळामुळे पीक वाया जाते त्यामुळे त्याची भरपाई म्हणून मिळालेले पैसे बँकेला मिळायला हवेत. शेतकऱ्याच्या हातात एकदा रोख रक्कम गेली की ती कर्जाला जमा होत नाही. त्याचा विचार करून पीक विम्याच्या रकमेतून पीक कर्जवसुलीचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु तो मागे घेतल्याने बँकांच्या अडचणी वाढणार आहेत. बँकेचे म्हणणे काहीअंशी खरे असले तरी बँकेची आर्थिक स्थिती सांभाळायची की शेतकऱ्यांचे जगणे हा ही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.दृष्टिक्षेपात पीक कर्जराज्यातील एकूण खातेदार शेतकरी : १ कोटी ३६ लाखपीककर्जाची रक्कम : खरीप ३८ हजार कोटीचे उदिष्ठ : वाटप ३५ हजार कोटीरब्बी : १३ हजार ५०० कोटींचे उदिष्ठ : वाटप ४ हजार ५०० कोटी.नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांतील व्यवहार ठप्प झाल्यामुळे रब्बी पिककर्ज वाटपावर गंभीर परिणामएकट्या कोल्हापूर जिल्हा बँकेचे कर्ज वाटप : १४१३ कोटीपीककर्जाचा लाभ घेणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी : २ लाख ७ हजार ७८१विमा खातेदार : ९ हजार ९९९विम्याची रक्कम : ३७ लाख रुपयेकोल्हापूरचे उंबरठा उत्पादन जास्त असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी विमा पात्र ठरत नाही.