शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

फतवा मागे घेतल्याने जिल्हा बँकांच्या अडचणी वाढणार

By admin | Updated: March 31, 2017 00:50 IST

बँकेची आर्थिक स्थिती सांभाळायची की शेतकऱ्यांचे जगणे हा ही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

विश्वास पाटील--कोल्हापूर --विरोधी पक्षांकडून सुरू असलेली संपूर्ण कर्जमाफीची मागणी, त्यासाठी बुधवारपासून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचा धसका घेऊन राज्य शासनाने पीक विम्याच्या रकमेतून पीक कर्जवसुलीचा फतवा गुरुवारी तडकाफडकी मागे घेतला. या निर्णयामुळे जिल्हा बॅँकाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.जिल्हा बँकांच्यामते पीक तारण ठेवून बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिलेले असते. दुष्काळामुळे पीक वाया जाते त्यामुळे त्याची भरपाई म्हणून मिळालेले पैसे बँकेला मिळायला हवेत. शेतकऱ्याच्या हातात एकदा रोख रक्कम गेली की ती कर्जाला जमा होत नाही. त्याचा विचार करून पीक विम्याच्या रकमेतून पीक कर्जवसुलीचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु तो मागे घेतल्याने बँकांच्या अडचणी वाढणार आहेत. बँकेचे म्हणणे काहीअंशी खरे असले तरी बँकेची आर्थिक स्थिती सांभाळायची की शेतकऱ्यांचे जगणे हा ही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.दृष्टिक्षेपात पीक कर्जराज्यातील एकूण खातेदार शेतकरी : १ कोटी ३६ लाखपीककर्जाची रक्कम : खरीप ३८ हजार कोटीचे उदिष्ठ : वाटप ३५ हजार कोटीरब्बी : १३ हजार ५०० कोटींचे उदिष्ठ : वाटप ४ हजार ५०० कोटी.नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांतील व्यवहार ठप्प झाल्यामुळे रब्बी पिककर्ज वाटपावर गंभीर परिणामएकट्या कोल्हापूर जिल्हा बँकेचे कर्ज वाटप : १४१३ कोटीपीककर्जाचा लाभ घेणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी : २ लाख ७ हजार ७८१विमा खातेदार : ९ हजार ९९९विम्याची रक्कम : ३७ लाख रुपयेकोल्हापूरचे उंबरठा उत्पादन जास्त असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी विमा पात्र ठरत नाही.