शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

धनगर आरक्षणप्रश्नी १० रोजी ‘ढोल गजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:39 IST

कोल्हापूर : धनगर समाजाला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता ...

कोल्हापूर : धनगर समाजाला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता ढोल गजर आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी येथे बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये आवाज न उठविणाºया आमदार-खासदारांना येत्या निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा मल्हार सेनेचे प्रमुख बबन रानगे यांनी यावेळी दिला.दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे मल्हार सेना, धनगर समाज महासंघ, धनगर समाज युवक संघटना यांच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी आंदोलनाच्या दिशा ठरविण्यासाठीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.आरक्षणाच्या अंमलबजावणीप्रश्नी सरकारने समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत छगन नांगरे, सिद्धार्थ बन्ने, शहाजी सिद, राघू हजारे, प्रल्हाद देबाजे, डॉ. विजय गोरड, बाबूराव बोडके, मायाप्पा धनगर, आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच सरकारविरोधात तीव्र आंदोलन जाहीर करावे असेही सांगितले. त्यावर बैठकीत सरकारला जाग आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने नावीन्यपूर्ण आंदोलन करून आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत ते सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंभकर्णाची झोप घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी दिवसभर ढोल आंदोलन करून जिल्हाधिकाºयांच्या कामात व्यत्यय आणला जाईल. या ठिकाणी पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल.रानगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ज्याप्रमाणे सर्व आमदारांनी एकत्र येऊन अधिवेशनामध्ये पाठिंबा दिला, त्याप्रमाणे धनगर आरक्षण प्रश्नावर एकाही आमदाराने आवाज उठविला नाही. प्रत्येक मतदार संघात धनगर समाजाची निर्णायक मते असून, येणाºया निवडणुकीमध्ये या आमदारांना धडा शिकविला जाईल.बयाजी शेळके म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू असूनही सरकारकडून त्याच्या अंमलबजावणीला विलंब का केला जातो, हे कळत नाही. त्यामुळे आता तीव्र आंदोलनाशिवाय सरकारला जाग येणार नाही.मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केलीसत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निकाली काढू, असे आश्वासन दिले होते; परंतु चार वर्षे उलटली तरी अद्याप काहीच हालचाल न करता त्यांनी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप रानगे यांनी केला.