शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

भारत बंद यशस्वी करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

इचलकरंजी : शेतकरी व कामगारांविरोधात केलेले कायदे रद्द करा, ४ आचारसंहिता रद्द करा, महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अशा ...

इचलकरंजी : शेतकरी व कामगारांविरोधात केलेले कायदे रद्द करा, ४ आचारसंहिता रद्द करा, महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अशा विविध मागण्यांसाठी २७ सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार येथील समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. यावेळी माकप, भाकप, लाल निशाण, भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, सीआयटी, आयटक, इंटक, लाल निशाण, कामगार संघटना, वंचित आघाडी, रिपब्लिकन गटांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीस प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माकपचे ए.बी. पाटील, हणमंत लोहार, भरमा कांबळे, दत्ता माने आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.