शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कौलव येथील वारकऱ्यांचे पंढरपूरला प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST

कोरोना महामारीच्या काळामध्ये शेकडो वर्षांच्या आषाढी यात्रा काळात भोपळवाडी, बरगेवाडी, पिंपळवाडीसह कौलव परिसरात वारकरी सांप्रदायिकतेचा मोठा वर्ग आहे. आषाढी ...

कोरोना महामारीच्या काळामध्ये शेकडो वर्षांच्या आषाढी यात्रा काळात भोपळवाडी, बरगेवाडी, पिंपळवाडीसह कौलव परिसरात वारकरी सांप्रदायिकतेचा मोठा वर्ग आहे. आषाढी वारीसाठी दरवर्षी हजारो भाविक जात असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर आषाढी, कार्तिकी यात्रा बंद आहे. शेतात राबणाऱ्या हाताला वारीच्या निमित्ताने विसावा मिळतो. टाळ-मृदंग आणि भजन-कीर्तनात मंत्रमुग्ध होऊन दररोजच्या धकाधकीच्या व्यवहारातून विश्रांती मिळते. पण कोरोनामुळे हे शक्य नव्हते.

यावेळी वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, धनाजी बरगे, के. द. पाटील, पपु चरापले, नारायण पाटील, बाबूराव पाटील, आर. जी. चरापले, निवृत्ती पाटील, सोपान पाटील, व्यंकटेश बनछोडे, बाजीराव पाटील, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.

कोरोना पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी...

कोरोना रोगाची तीव्रता काहीअंशी कमी झाली असली तरी, शंभर टक्के कमी आलेली नाही. त्यासाठी सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर यांचा वापर करून योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे कौलव पंचक्रोशीतील संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष धनाजी बरगे व के. द. पाटील यांनी सांगितले.

फोटो ओळी :

कौलाव (ता. राधानगरी) येथील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला रवाना झाले. त्यांना निरोप देताना सुशील पाटील, धनाजी बरगे, के. डी. पाटील, निवृत्ती पाटील आदी.