शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

देशात लोकशाही मतदानापुरती

By admin | Updated: December 26, 2014 00:53 IST

बी. जी. कोळसे-पाटील : गडहिंग्लज येथे लोकशिक्षण व्याख्यानमालेची सांगता

गडहिंग्लज : शोषण आणि टोकाच्या आर्थिक विषमतेच्या गर्तेत देश सापडला असून न्यायसंस्था कोलमडली आहे. तिला सक्षम करण्याचे काम अन्य तीन स्तंभ करीत नसून जनताही सुस्त आहे. त्यामुळे देशात लोकशाही केवळ मतदानापुरतीच शिल्लक असल्याचा घणाघाती आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.नगरपरिषदेच्या साने गुरूजी वाचनालयाच्या लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या सातव्या दिवशी समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईटे होते. कोळसे-पाटील म्हणाले की, जगाच्या मानव विकास निर्देशांकात भारत मध्यावर असला तरी आदिवासी, दलित आणि मुस्लिम समुदायाचा निर्देशांक जगाच्या नीचतम निर्देशांकाहून कमी आहे, पण जगातल्या १०० श्रीमंतांच्या यादीत भारताचे ५० लोक आहेत. देशातल्या मूठभर उद्योगपतींकडे ९०% संपत्ती एकवटली असून, शासन ही आर्थिक विषमता कमी करण्यासाठी कुचकामी असल्याचे सांगितले.प्रास्ताविक किरण कदम यांनी केले. अशोक कोळी आणि स्वाती कळेकर यांना साने गुरूजी आदर्श वाचक, अशोक शेरेकर यांना सानेगुरूजी आदर्श शिक्षक, जयश्री दानवे यांच्या कलायात्री या चरित्र गं्रथाला सानेगुरूजी साहित्य आणि प्रा. विठ्ठल बन्ने यांना नरेंद्र दाभोळकर कृतज्ञता सामाजिक चळवळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. दत्ता देशपांडे, के. बी. केसरकर आणि सदानंद वाली यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार झाला. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)