शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. ...

मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. त्यासाठी सामाजिक भान ठेवून चळवळी वाढल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांनी केले आहे. सुरुपली येथे नवनिर्माण सामाजिक चळवळीच्या वतीने आयोजित परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र एस. आर. बाईत होते. यावेळी भरमसाठ वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे जीण मेटाकुटीला आणल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी कॉ. अशोक चौगले (मुरगूड), भीमराव कांबळे (कुरणी), सर्जेराव अवघडे (चिमगाव) गणेश कांबळे (करड्याळ) मधुकर भोसले (बस्तवडे), दलितमित्र एस. आर. बाईत यांची मनोगते झाली.

या शिबिरास सम्राट सणगर, बांधकाम कामगार नेते राजू आरडे, प्रा. अशोक चौगले, पापा जमादार, दिनकर माने, प्रदीप वर्णे, संजय जिरगे, अनिल हासबे, रघुनाथ आवळेकर, रामदास किल्लेदार, साताप्पा कांबळे (गडहिंग्लज), विक्रम पाटील, कृष्णात कांबळे, प्रकाश गुरव (टिक्केवाडी), रामचंद्र गोते, हनुमान सेवा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव मोरे, माजी उपसरपंच बाळासो खापरे, गणपती सुतार, विलास दिनकर पाटील आदी हजर होते. आभार रमेश पाटील यांनी मानले.

फोटो ओळ -

सुरुपली (ता.कागल) येथे परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात डॉ. अच्युत माने, व्यासपीठावर दलितमित्र एस. आर. बाईत, सम्राट सनगर.