शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. ...

मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. त्यासाठी सामाजिक भान ठेवून चळवळी वाढल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांनी केले आहे. सुरुपली येथे नवनिर्माण सामाजिक चळवळीच्या वतीने आयोजित परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र एस. आर. बाईत होते. यावेळी भरमसाठ वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे जीण मेटाकुटीला आणल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी कॉ. अशोक चौगले (मुरगूड), भीमराव कांबळे (कुरणी), सर्जेराव अवघडे (चिमगाव) गणेश कांबळे (करड्याळ) मधुकर भोसले (बस्तवडे), दलितमित्र एस. आर. बाईत यांची मनोगते झाली.

या शिबिरास सम्राट सणगर, बांधकाम कामगार नेते राजू आरडे, प्रा. अशोक चौगले, पापा जमादार, दिनकर माने, प्रदीप वर्णे, संजय जिरगे, अनिल हासबे, रघुनाथ आवळेकर, रामदास किल्लेदार, साताप्पा कांबळे (गडहिंग्लज), विक्रम पाटील, कृष्णात कांबळे, प्रकाश गुरव (टिक्केवाडी), रामचंद्र गोते, हनुमान सेवा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव मोरे, माजी उपसरपंच बाळासो खापरे, गणपती सुतार, विलास दिनकर पाटील आदी हजर होते. आभार रमेश पाटील यांनी मानले.

फोटो ओळ -

सुरुपली (ता.कागल) येथे परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात डॉ. अच्युत माने, व्यासपीठावर दलितमित्र एस. आर. बाईत, सम्राट सनगर.