शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. ...

मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. त्यासाठी सामाजिक भान ठेवून चळवळी वाढल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांनी केले आहे. सुरुपली येथे नवनिर्माण सामाजिक चळवळीच्या वतीने आयोजित परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र एस. आर. बाईत होते. यावेळी भरमसाठ वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे जीण मेटाकुटीला आणल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी कॉ. अशोक चौगले (मुरगूड), भीमराव कांबळे (कुरणी), सर्जेराव अवघडे (चिमगाव) गणेश कांबळे (करड्याळ) मधुकर भोसले (बस्तवडे), दलितमित्र एस. आर. बाईत यांची मनोगते झाली.

या शिबिरास सम्राट सणगर, बांधकाम कामगार नेते राजू आरडे, प्रा. अशोक चौगले, पापा जमादार, दिनकर माने, प्रदीप वर्णे, संजय जिरगे, अनिल हासबे, रघुनाथ आवळेकर, रामदास किल्लेदार, साताप्पा कांबळे (गडहिंग्लज), विक्रम पाटील, कृष्णात कांबळे, प्रकाश गुरव (टिक्केवाडी), रामचंद्र गोते, हनुमान सेवा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव मोरे, माजी उपसरपंच बाळासो खापरे, गणपती सुतार, विलास दिनकर पाटील आदी हजर होते. आभार रमेश पाटील यांनी मानले.

फोटो ओळ -

सुरुपली (ता.कागल) येथे परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात डॉ. अच्युत माने, व्यासपीठावर दलितमित्र एस. आर. बाईत, सम्राट सनगर.