शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

मतदान यंत्रांच्याद्वारे लोकशाहीचीच थट्टा!

By admin | Updated: July 23, 2014 23:01 IST

वामन मेश्राम : निवडणूक आयोगावर टीका

सांगली : सत्तेचा दुरुपयोग आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळे करून काँग्रेस आणि भाजप निवडणुका जिंकत आहे़ मतदारांना मत कुणाला दिले ते कळाले पाहिजे़ वोटिंग मशीनमध्ये बदल करून मतदारांना त्याची पावती देण्याची व्यवस्था करूनच विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर करावा़ अन्यथा भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन छेडतील, असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला़इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये त्रुटी असल्याच्या प्रश्नावर मतदारांमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जनजागरण अभियान राबविले जात आहे़ सांगली येथे आज (बुधवारी) झालेल्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेश्राम बोलत होते़ ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांना बदल्यांच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून मतदान यंत्रांमध्ये बदल करून घेतला जात आहे़ निवडणूक आयोग आणि अधिकारीही लोकशाहीची थट्टा करीत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील मतदान पध्दतीमध्ये बदल केला पाहिजे़ मतदाराला मत कुणाला दिले ते कळले पाहिजे़ तसा बदल मशीनमध्ये करून घ्यावा़ अन्यथा आम्ही देशभर तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशाराही त्यांनी दिला़बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर म्हणाले की, घटनेची कडक अंमलबजावणी केल्यास सर्वांचेच भले होईल.यावेळी संत गाडगेबाबांचे नातू हरिनारायण जानोरकर, तानाजी मालुसरेंच्या वंशज कवयित्री शीतल मालुसरे, विष्णू खंडागळे, मौलाना याकूब, याहब कासमी, नगरसेविका शेवंता वाघमारे, भारत मुक्तीचे जिल्हाध्यक्ष हाजी दस्तगीर मलीदवाले उपस्थित होते़ प्रास्ताविक सचिन आवळे यांनी केले़ (प्रतिनिधी)