शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मतदान यंत्रांच्याद्वारे लोकशाहीचीच थट्टा!

By admin | Updated: July 23, 2014 23:01 IST

वामन मेश्राम : निवडणूक आयोगावर टीका

सांगली : सत्तेचा दुरुपयोग आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळे करून काँग्रेस आणि भाजप निवडणुका जिंकत आहे़ मतदारांना मत कुणाला दिले ते कळाले पाहिजे़ वोटिंग मशीनमध्ये बदल करून मतदारांना त्याची पावती देण्याची व्यवस्था करूनच विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर करावा़ अन्यथा भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन छेडतील, असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला़इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये त्रुटी असल्याच्या प्रश्नावर मतदारांमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जनजागरण अभियान राबविले जात आहे़ सांगली येथे आज (बुधवारी) झालेल्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेश्राम बोलत होते़ ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांना बदल्यांच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून मतदान यंत्रांमध्ये बदल करून घेतला जात आहे़ निवडणूक आयोग आणि अधिकारीही लोकशाहीची थट्टा करीत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील मतदान पध्दतीमध्ये बदल केला पाहिजे़ मतदाराला मत कुणाला दिले ते कळले पाहिजे़ तसा बदल मशीनमध्ये करून घ्यावा़ अन्यथा आम्ही देशभर तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशाराही त्यांनी दिला़बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर म्हणाले की, घटनेची कडक अंमलबजावणी केल्यास सर्वांचेच भले होईल.यावेळी संत गाडगेबाबांचे नातू हरिनारायण जानोरकर, तानाजी मालुसरेंच्या वंशज कवयित्री शीतल मालुसरे, विष्णू खंडागळे, मौलाना याकूब, याहब कासमी, नगरसेविका शेवंता वाघमारे, भारत मुक्तीचे जिल्हाध्यक्ष हाजी दस्तगीर मलीदवाले उपस्थित होते़ प्रास्ताविक सचिन आवळे यांनी केले़ (प्रतिनिधी)