शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

सेंद्रिय शेतीच्या ‘सोनकेळीं’ना मागणी

By admin | Updated: December 29, 2014 23:44 IST

बहुपिकांचा प्रयोग : दोन एकरांत प्रतिवर्षी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न

आजरा तालुक्यातील पोळगाव येथील जयसिंग शामराव नार्वेकर या शेतकऱ्याने ‘सोनकेळीं’चे सेंद्रिय पद्धतीने पीक घेत एकरी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली असून, सेंद्रिय केळींचे महत्त्व ओळखणाऱ्या मंडळींकडून या केळींना मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.जयसिंग नार्वेकर यांनी नवा प्रयोग म्हणून सोनकेळींचे उत्पादन घेण्याचे ठरविले. त्यासाठी कोकणातून त्यांनी १२०० मोने खरेदी केले. ६ बाय ८ ची सरी तयार करून त्यामध्ये त्यांची लावण केली. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत अथवा कीटकनाशके न वापरता गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत यांचा वापर केला. गांडूळ खत निर्मितीसाठी स्वत:च्या शेतामध्ये एक युनिट उभे केले आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करीत पाण्याचा पुरवठा केला आहे.सरींमध्ये कलिंगड, टोमॅटो यांचे आंतरपीक देखील घेतले, तसेच भाजीपालाही पिकविला आहे. बाहेरील कोणताही पगारी मजूर, कामगार न घेता पत्नी शांताबाई, वडील शामराव नार्वेकर व आई लक्ष्मी यांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून दिला. आंतरपीक म्हणून घेतलेल्या कलिंगड पिकातून त्यांना ८० हजार रुपये प्रतिवर्षी उत्पन्न अपेक्षित आहे. एकदा केळी लागवड केल्यानंतर साधारणपणे कमीत कमी तीन वर्षे नवीन फुटवे येऊन उत्पादन चालू राहते.प्रत्येक घडाला ८ ते १२ डझन केळी व या प्रकारच्या केळींचा बाजारातील सध्याचा दर प्रतिडझन ३० ते ४० रुपये इतका गृहित धरल्यास कमीत कमी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न त्यांना प्रतिवर्षी मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार झालेल्या या केळांना स्थानिक बाजारपेठेसह गडहिंग्लज, बेळगाव, कोकण येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फळ पिकल्यानंतर किमान १५ दिवस खराब होत नाही, हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.- ज्योतिप्रसाद सावंत ल्ल आजराअनेकांना केले मार्गदर्शननार्वेकर यांचा सोनकेळी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्याने अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस व अन्य पिकांऐवजी केळी पिकविण्यास सुरुवात केली आहे.