शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

बिबट्याच्या मृत्यूस जबाबदार घटकांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: January 2, 2015 23:48 IST

या बाबींवर व्हावी चौकशी...

कोल्हापूर : रुईकर कॉलनीत घुसलेल्या बिबट्याला काल, गुरुवारी चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी जबाबदार असलेल्या वन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचा ई-मेल त्यांना पाठविला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व सचिव बुरहान नाईकवडी यांनी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी व्यवस्थापन तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यांचा अंमल होणे आवश्यक आहे. मात्र, रुईकर कॉलनीत काल चार तास पाठलाग आणि चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.या बाबींवर व्हावी चौकशी...घटनास्थळी कोणते अधिकारी हजर होते? जे हजर नव्हते ते का याठिकाणी आले नाहीत? मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, करवीर रेंजचे वनसंरक्षक निंबाळकर यांची भूमिका काय? बिबट्या व्यवस्थापनासाठीची तत्त्वे पाळली का? नसल्यास कोण जबाबदार? बिबट्याला जेरबंद करायचे आदेश कोणी दिले? त्यासाठी परवानगी घेतली का? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोठे होते? त्यांनी काय प्रयत्न केले? गर्दी हटविण्यास पोलीस का अपयशी ठरले? बिबट्याला पकडल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार का करण्यात आले नाहीत? त्याला तसेच का नेण्यात आले? बिबट्याच्या शवविच्छेदनात त्याच्या शरीरावरील जखमांची नोंद केली आहे का? त्याचे चित्रीकरण केले आहे का?