शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:04 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने कणेरी मठामध्ये आयोजित शेतकरी व बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. ...

कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने कणेरी मठामध्ये आयोजित शेतकरी व बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश, संतोषकुमार महापात्रा यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यातील सुमारे ३७ लाख शेतकºयांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा, अशी शासनाची इच्छा आहे. कर्जमाफीच्या कामी स्टेट बँक आॅफ इंडियासह अन्य सर्वच बँकांनी सक्रिय योगदान देऊन शेतकºयांना सहाय्यभूत होण्यासाठी मदत केली आहे. बँकांनी शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.उत्कृष्ट शेतकरी तसेच बचत गटातील महिलांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते केला. स्वागत व प्रास्ताविकात स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश यांनी तसेच शेतकरी सदाशिव चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.समारंभास कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांच्यासह मान्यवर, बँकेचे व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.बचत गटासाठी मॉलमहिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर लवकरच महिला बचत गटांसाठी मॉल उभारण्याचा संकल्प असून याठिकाणी महिला बचत गटाच्या उत्पादनांना विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील. जिल्ह्यात सात तालुका विक्री केंद्राच्या उभारणीला गती दिली असून २ विक्री केंद्रे पूर्ण झाल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.