शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: राधाकृष्ण विखे-पाटील आझाद मैदानात; मनोज जरांगे यांची घेतली भेट, मसुद्यावर चर्चा सुरू
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
5
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
6
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
7
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
8
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
9
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
10
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
11
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
12
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
13
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
14
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
15
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
16
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
17
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
18
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
19
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
20
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा

पूरग्रस्त ग्राम समितीचे विद्यमान सरपंच असतील अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:30 IST

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वातंत्र्यदिनी गावोगावी स्थापन होणाऱ्या समितीत सर्वसमावेशकता यावी म्हणून ग्राम समिती स्थापनेचे निकष ...

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वातंत्र्यदिनी गावोगावी स्थापन होणाऱ्या समितीत सर्वसमावेशकता यावी म्हणून ग्राम समिती स्थापनेचे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यमान सरपंचच पूरग्रस्त ग्राम समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सदस्य म्हणून विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह माजी सरपंच, आजी-माजी जि.प. व पं.स सदस्य, सहकारी संस्थाचे पदाधिकारी व गावातील प्रभावशाली नागरिक यांचा समावेश करावा लागणार आहे.

२०१९ च्या पाठोपाठ यावर्षी देखील आलेल्या महापुरामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. गावापासून शहरापर्यंत मोठी झळ बसलेल्या या पुराच्या तडाख्याचा सामना करण्याबरोबरच शासनापर्यंत पूरग्रस्तांचा आवाज पोहोचवता यावा म्हणून पूरग्रस्त समिती स्थापन झाली आहे. गावागावांतील गटातटाचे राजकारण व कुरघोड्या पाहिल्या तर समित्याच्या स्थापनेतच वाद होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच हा पुढचा धोका ओळखून समित्यावर नेमके कोण असावेत याबाबतचे निकषच तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, निकष ठरल्यानंतर याबाबतची जनजागृती करण्यासाठी पूरग्रस्त समितीने गावनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शुक्रवारी करवीर तालुक्यातील कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे या गावांना भेटी देऊन त्यांना या पूरग्रस्त समिती स्थापनेबाबतची माहिती देण्यात आली.