शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संचारबंदीमुळे फूल व्यवसाय कोमेजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

जयसिंगपूर : संचारबंदी आणि मागणीअभावी झेंडू फुलांचे दर कोसळले आहेत. परिणामी बाजारात फुलांची मागणी घटल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत ...

जयसिंगपूर : संचारबंदी आणि मागणीअभावी झेंडू फुलांचे दर कोसळले आहेत. परिणामी बाजारात फुलांची मागणी घटल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मुंबई बाजारपेठेत मागणी घटली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे मोठा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचे दिसत आहे. रविवारी फुलांचा दर वीस रुपयांवर होता.

कोरोना महामारीमुळे गतवर्षी शासनाने संचारबंदी लागू केली होती. याचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. यंदाही संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा फुलशेती अडचणीत आली आहे. मंदिरे बंद करण्यात आल्याने आणखीन संकटात भर पडली आहे. लग्नसराईवर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम देखील बंद आहेत. त्यामुळे फुलांची विक्री मंदावली आहे. मुंबई बाजारपेठेत देखील फुलांची मागणी घटली आहे. विक्री कमी होत असल्यामुळे दर कोसळले आहेत. शिरोळ तालुक्यातील नांदणी, कोथळी, शिरोळ परिसरातून फूल उत्पादक शेतकरी मुंबई बाजारपेठेत फुले पाठवितात. मात्र, दर पडल्याने मर्यादा आल्या आहेत.

कोट - शासनाकडून मदतीची गरज

बाजारात फुलांचा दर स्थिर नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवाय, फुलांची मागणीदेखील घटली आहे. भांगलणीचा खर्चदेखील निघत नाही. फूल उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी.

- अरुण टारे, शेतकरी

फोटो - १८०४२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - शिरोळ येथील शेतकऱ्याने घेतलेले झेंडू फुलाचे उत्पादन.