शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

कोरोना खबरदारीसाठी गुढीने दिला मास्क वापरण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उचगाव : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. घरोघरी कोरोना लस घ्यायची की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण यावर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने एका सहा वर्षीय अनघा अमोल राजमाने रा. उचगाव (ता. करवीर) या मुलीने स्वत: मास्क तोंडावर घालून गुढीलाही मास्क बांधला आणि गुढीनेही कोरोना मुक्तीसाठी मास्कची गरज असल्याचा जणू संदेशच दिला आहे.

राज्यात रेमडेसिविर या कोरोना विरुद्ध लढणाऱ्या औषधांचा सर्वत्र तुडवडा दिसून येत आहे. तर काही ठिकाणी लस तुडवडा जाणवत आहे. संसर्गावर इलाज व बचावासाठी नेहमी साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, तोंडावर मास्क लावणे हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये या विषाणूचा संसर्ग ज्या पद्धतीने होत आहे ते चिंताजनक आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. या विषाणूच्या संसर्गाचा धोका घरापासून गल्लीपर्यंत आणि सर्वत्र दिसून येत आहे. पर्यायाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात आहे. म्हणून सर्वांनी या मराठी नूतन वर्षाच्या गुढीकडून कोरोना होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे.

फोटो ओळ: कोरोना मुक्तीसाठी सहा वर्षे अनघा राजमाने हिचा मास्क घालण्याचा गुढीद्वारे संदेश.