शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

बेळगावात कोरोनाचा कहर एका दिवसात 17 पोजिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 17:34 IST

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना सारख्या विषाणूला आता भारतही अपवाद राहिला नाही. भारतामध्येही त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यातही आता हा आकडा 36 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एका 80 वर्षीय वृद्धेचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे त्यामुळे यापुढे आरोग्य खात्याची चांगलीच धावपळ होणार असून नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बेळगाव   ---आज आतापर्यंत सुरक्षितच आहोत असे अनुभवणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36 वर जाऊन पोचला आहे. यामध्ये काही ग्रामीण भागातही याची लागण झाली असून अतिदक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यामध्ये बेळगावचा एक रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे.नुकतीच राज्य सरकारने दिलेल्या बुलेटीनमध्ये बेळगाव जिल्ह्यात एकूण 17 जणांना पुन्हा कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये हिरेबागेवाडी येथील 8 चिकोडी येथे एक, रायबाग येथे सात आणि बेळगाव(येळ्ळूर) येथे एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे यापुढे आरोग्य खात्याची चांगलीच धावपळ होणार असून नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना सारख्या विषाणूला आता भारतही अपवाद राहिला नाही. भारतामध्येही त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव जिल्ह्यातही आता हा आकडा 36 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एका 80 वर्षीय वृद्धेचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच नुकतीच राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाची संख्या वाढू लागली आहे. यामुळे सरकारने दिलेल्या नियमावलीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.आज पोजिटिव्ह आलेल्या 17 पैकी तीन रुग्ण दिल्ली मरकज मधून आलेले त्याची पुन्हा चाचणी पोजिटिव्ह तर उर्वरित 13 जण दुसऱ्या पोजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातून तर एक महाराष्ट्र मधील मिरज मधून असे प्रवास केलेले आहेत.काल पर्यंत एकूण 100 हुन अधिक जणांचे नमुन्यांची चाचणी अहवाल बाकी होती त्यापैकी हे रुग्ण पोजिटिव्ह आढळले आहेत.बेळगाव जिल्ह्यात याआधी 19 जणांना कोरोनाची लागून झाली होती. आता गुरुवारी सतरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली असून आरोग्य खात्यानेही आता अतिदक्षता घेण्याकडे लक्ष दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव तालुक्यात एकूण पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये टाकण्यात आला आहे. तर बेळगावला सध्या हॉट स्पॉट मध्ये नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे तीन किलोमीटर कोणीही असेल त्यांना ये-जा करण्यास मज्जाव असणार आहे. ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापुढे तरी ग्रामीण भागातील नागरिकांनीनियमांचे पालन रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcorona virusकोरोना वायरस बातम्या