शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

रस्त्यांच्या मूल्यांकनावर मतैक्य व्हावे

By admin | Updated: August 22, 2015 01:06 IST

कृती समितीची अपेक्षा : टोल रद्द होईपर्यंत वसुली नकोे; एन. डी. पाटील

कोल्हापूर : आयआरबीने शहरात केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत कोणतीही कसूर राहिलेली नाही. आयआरबी, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समिती यांनी केलेल्या मूल्यांकनाबाबत मतैक्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्य सरकारने आता लवकरात लवकर टोल रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले तर टोल रद्द होईपर्यंत आता वसुली केली जाऊ नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समिती, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समितीने केलेले मूल्यांकन आयआरबी कंपनीने अमान्य केले होते. त्यामुळे ‘आयआरबी’च्या म्हणण्याप्रमाणे टेंडरमधील दराप्रमाणे मूल्यांकन करण्याची सूचना राज्य सरकारने केली होती. त्यानुसार कृती समितीने हे मूल्यांकन करून त्याचा अहवाल गुरुवारीच सादर केला. त्याचे मूल्यांकन २५९ कोटी ७४ कोटी केले असून न केलेली कामे आणि चुकीच्या कामांचे मूल्य १२० कोटी ३९ लाख रुपये वजा जाता आयआरबीला फक्त १३९ कोटी ३५ लाख रुपये आणि त्यावरील व्याजाची रक्कम द्यावी लागणार आहे. नोबेल कंपनीच्या सर्वेक्षणावर आधारित डीएसआरप्रमाणे रस्त्यांचे मूल्यांकन २३९ कोटी ६२ लाख रुपये इतके झाले होते. त्यातील अपूर्ण कामे, चुकीची कामे याची किंमत वजाजाता १५८ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागतील, असे पूर्वीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता १५८ कोटी २६ लाख आणि १३९ कोटी ३५ लाख अशा दोन रकमांवर मूल्यांकन येऊन थांबले आहे. आर्किटेक्ट असोसिशएनचे राजेंद्र सावंत यांनी या मूल्यांकनाबाबतची सविस्तर माहिती शुक्रवारी पत्रकार व कृती समितीच्या सदस्यांना दिली. ‘आयआरबी’ने केलेले सर्व दावे या मूल्यांकनाच्या माध्यमातून खोडून काढले असून अनेक बाबी आयआरबीला मान्य करणे भाग पडले असल्याचे सावंत यांनी सांगितले. जागेवरील मापे, डांबराचे नमुने,कॉँक्रीटचा दर्जा याबाबतचे सर्व दावे आपण चुकीचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, बाबूराव कदम, पंडितराव सडोलीकर, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, लाला गायकवाड, गणी आजरेकर, भगवान काटे, चंद्रकांत यादव, दीपा पाटील, वैशाली महाडिक, बाबा महाडिक, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)