शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाहू टोलनाक्यावर वादावादी

By admin | Updated: October 26, 2014 00:06 IST

वातावरण तंग : पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला

कोल्हापूर : शाहू टोलनाक्यावर लोखंडी बॅरिकेट्स चारचाकी वाहनाच्या पाठीमागील बाजूस लागल्यामुळे येथील कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात आज, शनिवारी सायंकाळी वादावादी झाली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस वेळीच घटनास्थळी आल्याने हा वाद मिटवण्यात आला. संबंधित चालक कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधी असल्याचे समजते.सध्या शहरात टोलवरून वातावरण तंग आहे. दोन दिवसांपूर्वी रंकाळा-फुलेवाडीदरम्यान खचलेला रस्ता आणि त्यात आज कळंबा टोलनाक्याप्रश्नी झालेले आंदोलन या ताज्या घडामोडी आहेत. आज सायंकाळी हा लोकप्रतिनिधी चारचाकी घेऊन कागलकडून कोल्हापूरकडे येत होता. त्यावेळी टोलनाक्यावर असलेली लोखंडी बॅरिकेट्स त्याच्या गाडीच्या पाठीमागील बाजूस लागले. त्यावरून टोलनाक्यावरील कर्मचारी व त्या चालकाचा वाद झाला. वाद हळूहळू वाढू लागल्याने तेथील वातावरण तापले. यावेळी तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा प्रकार टोलविरोधी समितीच्या कार्यकर्त्यांना व राजारामपुरी पोलिसांना समजला. समितीचे कार्यकर्ते येण्याअगोदरच पोलीस निरीक्षक अमृत देशमुख हे टोलनाक्यावर आले. त्यांनी वाहनचालकाची व कर्मचाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर वातावरण निवळले.