शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

राधानगरीच्या नियोजनामुळे कोल्हापूरकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

राधानगरी : चार-पाच दिवस झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करीत कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजविला. राधानगरी धरणाचे दरवाजे अजून उघडले ...

राधानगरी : चार-पाच दिवस झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करीत कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजविला. राधानगरी धरणाचे दरवाजे अजून उघडले नसल्यामुळे काहीसा दिलासा कोल्हापूर शहरवासीयांना मिळाला आहे. राधानगरी धरण अद्याप पूर्ण भरलेले नाही. त्याच्या स्वयंचलित दरवाज्यातून विसर्ग सुरू झाला असता तर कोल्हापूर व परिसरातील पूरस्थिती आणखी बिकट झाली असती. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणी नियंत्रित करण्यासाठी केलेले नियोजन पथ्यावर पडले आहे. यापूर्वीचा हा अनुभव असल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी पावसाळ्याआधीच योग्य नियोजन केले. मेअखेर धरणात अडीच टीएमसी पाणी होते. त्यामुळे जूनपासूनच या पाण्याचा विसर्ग सुरू केला. यावर्षी पाऊस लांबला मात्र, 15 ते 20 जूनदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी वाढले. या काळात जवळपास 5 टीएमसीहून जास्त पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग झाला नसता, तर आठ दिवसांपूर्वीच धरण भरले असते व पूरकाळातच मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला असता.

ठळक-

कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीचा अनुभव जमेस धरून धरणातील पाण्याचा विसर्ग अगोदर सुरू केला. यामुळे धरण भरण्याचा कालावधी वाढला. मागील आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसाचे पाणी धरणात अडल्याने पूर नियंत्रित राहण्यास मदत झाली. विवेक सुतार, शाखा अभियंता राधानगरी पाटबंधारे विभाग.