शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राधानगरीच्या नियोजनामुळे कोल्हापूरकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

राधानगरी : चार-पाच दिवस झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करीत कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजविला. राधानगरी धरणाचे दरवाजे अजून उघडले ...

राधानगरी : चार-पाच दिवस झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करीत कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजविला. राधानगरी धरणाचे दरवाजे अजून उघडले नसल्यामुळे काहीसा दिलासा कोल्हापूर शहरवासीयांना मिळाला आहे. राधानगरी धरण अद्याप पूर्ण भरलेले नाही. त्याच्या स्वयंचलित दरवाज्यातून विसर्ग सुरू झाला असता तर कोल्हापूर व परिसरातील पूरस्थिती आणखी बिकट झाली असती. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणी नियंत्रित करण्यासाठी केलेले नियोजन पथ्यावर पडले आहे. यापूर्वीचा हा अनुभव असल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी पावसाळ्याआधीच योग्य नियोजन केले. मेअखेर धरणात अडीच टीएमसी पाणी होते. त्यामुळे जूनपासूनच या पाण्याचा विसर्ग सुरू केला. यावर्षी पाऊस लांबला मात्र, 15 ते 20 जूनदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी वाढले. या काळात जवळपास 5 टीएमसीहून जास्त पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग झाला नसता, तर आठ दिवसांपूर्वीच धरण भरले असते व पूरकाळातच मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला असता.

ठळक-

कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीचा अनुभव जमेस धरून धरणातील पाण्याचा विसर्ग अगोदर सुरू केला. यामुळे धरण भरण्याचा कालावधी वाढला. मागील आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसाचे पाणी धरणात अडल्याने पूर नियंत्रित राहण्यास मदत झाली. विवेक सुतार, शाखा अभियंता राधानगरी पाटबंधारे विभाग.