शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राधानगरीच्या नियोजनामुळे कोल्हापूरकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

राधानगरी : चार-पाच दिवस झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करीत कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजविला. राधानगरी धरणाचे दरवाजे अजून उघडले ...

राधानगरी : चार-पाच दिवस झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करीत कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजविला. राधानगरी धरणाचे दरवाजे अजून उघडले नसल्यामुळे काहीसा दिलासा कोल्हापूर शहरवासीयांना मिळाला आहे. राधानगरी धरण अद्याप पूर्ण भरलेले नाही. त्याच्या स्वयंचलित दरवाज्यातून विसर्ग सुरू झाला असता तर कोल्हापूर व परिसरातील पूरस्थिती आणखी बिकट झाली असती. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणी नियंत्रित करण्यासाठी केलेले नियोजन पथ्यावर पडले आहे. यापूर्वीचा हा अनुभव असल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी पावसाळ्याआधीच योग्य नियोजन केले. मेअखेर धरणात अडीच टीएमसी पाणी होते. त्यामुळे जूनपासूनच या पाण्याचा विसर्ग सुरू केला. यावर्षी पाऊस लांबला मात्र, 15 ते 20 जूनदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी वाढले. या काळात जवळपास 5 टीएमसीहून जास्त पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग झाला नसता, तर आठ दिवसांपूर्वीच धरण भरले असते व पूरकाळातच मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला असता.

ठळक-

कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीचा अनुभव जमेस धरून धरणातील पाण्याचा विसर्ग अगोदर सुरू केला. यामुळे धरण भरण्याचा कालावधी वाढला. मागील आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसाचे पाणी धरणात अडल्याने पूर नियंत्रित राहण्यास मदत झाली. विवेक सुतार, शाखा अभियंता राधानगरी पाटबंधारे विभाग.