शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

आपुलकीने एकमेकांना जोडा

By admin | Updated: March 2, 2016 00:59 IST

भैयूजी महाराज : प्रवचन व दर्शन सोहळा, साधकांची गर्दी

कोल्हापूर : प्रेम नसल्याने ईर्षा निर्माण होते. ईर्ष्येतून द्वेष, द्वेषामधून तिस्कार, तिरस्कारातून अपमान आणि अपमानातून अपेक्षा वाढून अखेरीस दु:ख वाटणीला येते. मग यातून कुटुंब, समाज आणि राष्ट्र उद्ध्वस्त होते. ते टाळण्यासाठी एकमेकांना जोडण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे. ते प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून करा, असे आवाहन राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांनी मंगळवारी येथे केले.येथील सूर्योदय परिवारातर्फे धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रवचन व दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रसंत भैयूजी महाराज म्हणाले, जीवनात प्रत्येकाची एकसारखी परिस्थिती राहत नाही. चढ-उतार, यश-अपयश, अपमान-सन्मान, पाप-पुण्य हे सुख-दु:खाचे प्रकार आहेत. काळ, वेळेप्रमाणे प्रत्येक परिस्थिती बदलते. जीवनात चांगली-वाईट परिस्थिती येते-जाते. कशीही परिस्थिती आपल्यासमोर आली तरी संयमाने वर्तन केले पाहिजे. संयम सोडला तर तुम्ही संपला. संयम असणारे लोक जीवनात यशस्वी होतात. जीवनाचा आनंद लुटतात. प्रेम नाही तेथे कलह आहे. कुटुंबात प्रेम वाढवा. कुटुंब एकत्र राहिल्यास समाज तयार होईल. समाजातून एकसंघ राष्ट्र घडते. कुटुंब, समाज आणि राष्ट्र वाचविण्यासाठी प्रेम महत्त्वाचे आहे. आपण भौतिक सुख मिळविले असून, माधुर्याचे सुख मिळविलेले नाही. सुख, संपत्तीबाबतच्या भीतीपाठोपाठ आता अज्ञात भय निर्माण झाले आहे. या भयाचे कारण समजत नसल्याने माणूस तणावाखाली राहतो. तणावापासून दूर जायचे असल्यास, सुखात जगायचे असल्यास प्रेम महत्त्वाचे आहे. यावेळी संजीवनीदेवी गायकवाड, धैर्यशील नलवडे, माणिक पाटील-चुयेकर, प्रसाद कांबळे, संजय बटकडली, संग्रामसिंह नलवडे, पी. डी. पवार, गौरी इंगळे आदी उपस्थित होते. बापूसाहेब भोसले यांनी प्रास्ताविक केले. अनंत पाटील यांनी आभार मानले. प्रवचनानंतर भैयूजी महाराज यांच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्णांतील साधकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)