शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

उद्याच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दिल्लीच्या सहा सीमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दिल्लीच्या सहा सीमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण सत्याग्रहास उद्या सोमवारी २७ सप्टेंबरला दहा महिने पूर्ण होत आहेत. यानिमित्त संयुक्त शेतकरी, कामगार मोर्चाच्या वतीने ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

केंद्र सरकारने २२ जानेवारी २०२१ नंतर शेतकऱ्यांशी चर्चा करायला नकार दिला आहे. उलट हे आंदोलन हिंसक पद्धतीने मोडून काढायचा प्रयत्न सुरू आहे. ५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे महापंचायतीची सभा झाली. त्यात जमलेल्या १० लाख शेतकरी कामगारांनी भाजपला विरोध केला आहे. त्याचा दुसरा टप्पा म्हणजे हा बंद होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, सर्व प्रकारचे व्यावसायिक व सर्व घटकांनी भाग घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.