शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उद्याच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दिल्लीच्या सहा सीमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दिल्लीच्या सहा सीमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण सत्याग्रहास उद्या सोमवारी २७ सप्टेंबरला दहा महिने पूर्ण होत आहेत. यानिमित्त संयुक्त शेतकरी, कामगार मोर्चाच्या वतीने ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

केंद्र सरकारने २२ जानेवारी २०२१ नंतर शेतकऱ्यांशी चर्चा करायला नकार दिला आहे. उलट हे आंदोलन हिंसक पद्धतीने मोडून काढायचा प्रयत्न सुरू आहे. ५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे महापंचायतीची सभा झाली. त्यात जमलेल्या १० लाख शेतकरी कामगारांनी भाजपला विरोध केला आहे. त्याचा दुसरा टप्पा म्हणजे हा बंद होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, सर्व प्रकारचे व्यावसायिक व सर्व घटकांनी भाग घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.