शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

‘पंचगंगे’ला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:08 IST

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्रातील पाण्यावर तेलकट व हिरवट तवंग दिसू लागला ...

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्रातील पाण्यावर तेलकट व हिरवट तवंग दिसू लागला असून, हिरवट रंग म्हणजे जलपर्णीची बिजे रुजू लागल्याची चिन्हे आहेत. नजीकच्या दोन-तीन आठवड्यांत प्रदूषणाची तीव्रता वाढत जाऊन नदी जलपर्णीमय होईल, असे चित्र आहे.पंचगंगा नदीमत काठावरील शहरांसह ग्रामीण परिसर, तसेच औद्योगिक सांडपाणी मिसळल्यामुळे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ पंचगंगा ही गटारगंगा झाली आहे. याचा प्रत्यय दरवर्षीच्या उन्हाळ्यात येत असतो. नदीमध्ये असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांमध्ये पाणी साठविले असता पाण्यात मिसळणाºया दूषित पाण्याची तीव्रता वाढत जाऊन नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत जाते. याचा परिणाम म्हणून साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून नदीतील पाणी काळसर दिसू लागते. यंदा मात्र जानेवारी महिन्यातच नदीतील पाण्यामध्ये तेलकट व हिरवट तवंग दिसत आहे.प्रदूषणमुक्तीसाठी आमदार उल्हास पाटील व कृषीतज्ज्ञ वसंतराव मुळीक यांनी मागील आठवड्यात पंचगंगा नदी संगम ते उगम अशी परिक्रमा केली. त्याच कालावधीमध्ये तेरवाड येथील बंधाºयातील पाण्यात पाणी दूषित झाल्याने काही मासे मृतावस्थेत आढळले होते. आता इचलकरंजी शहराजवळ पाणी काळसर आणि तेलकट दिसू लागले असल्यामुळे याची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.