शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील नागरिकांचे लेखी ठराव घेऊन उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST

हातकणंगले गावतळ्यातील दूषित पाण्याचा निचरा होता नाही. गावाशेजारील लोकवस्तीत तलावाचे दूषित पाणी साचून राहात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण ...

हातकणंगले गावतळ्यातील दूषित पाण्याचा निचरा होता नाही. गावाशेजारील लोकवस्तीत तलावाचे दूषित पाणी साचून राहात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. या तलाव्यातील दूषित पाणी शेजारील शेतात घुसून शेती नापीक होत चालल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या दूषित पाण्याचा निचरा जुन्या शाहूकालीन मोरीच्या माध्यमातून शहराच्या पश्चिमेकडील ओढ्यात सोडण्यात यावे. गाव तलावाचा गाळ काढून, त्याची मोजणी करून सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी स्वातंत्र दिनादिवशीच हातकणंगले नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

मंगळवारी मुख्याधिकारी योगेश कदम, नगराध्यक्ष अरुणकुमार जानेवकर, सर्व नगरसेवकांची बैठक होऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीप्रमाणे संबंधित गाव तलावाची तत्काळ मोजणी करणे, त्यातील गाळ काढणे व भुयारी गटारी मार्गातून दूषित पाणी ओढ्याला सोडणे यासह इतर मागण्या सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याबाबतचा ठराव व लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्ते रमेश स्वामी, सुभाष चव्हाण, श्रीकांत इंगवले, संतोष टोपकर आदींनी उपोषण मागे घेतले.

फोटो ओळ =

हातकणंगले नगरपंचायतीच्या समोर आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पत्र दिले.