शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

प्रति कारखान्याऐवजी प्रति यंत्रमाग नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST

इचलकरंजी : गत काही वर्षे संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करीत असलेल्या यंत्रमाग व्यवसायाचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायाला ...

इचलकरंजी : गत काही वर्षे संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करीत असलेल्या यंत्रमाग व्यवसायाचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायाला प्रति कारखान्याऐवजी प्रति यंत्रमाग नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली.

निवेदनात, साध्या यंत्रमागासाठी २० हजार रुपये आणि ऑटोलूमला त्या-त्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. या उद्योगातून दरवर्षी शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दिला जातो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. आता पुन्हा महापुराचे संकट उद्भवले असून, पूरग्रस्त यंत्रमाग कारखान्यांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसान भरपाई प्रति कारखाना न देता प्रति यंत्रमाग मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.