शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

प्रति कारखान्याऐवजी प्रति यंत्रमाग नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST

इचलकरंजी : गत काही वर्षे संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करीत असलेल्या यंत्रमाग व्यवसायाचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायाला ...

इचलकरंजी : गत काही वर्षे संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करीत असलेल्या यंत्रमाग व्यवसायाचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायाला प्रति कारखान्याऐवजी प्रति यंत्रमाग नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली.

निवेदनात, साध्या यंत्रमागासाठी २० हजार रुपये आणि ऑटोलूमला त्या-त्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. या उद्योगातून दरवर्षी शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दिला जातो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. आता पुन्हा महापुराचे संकट उद्भवले असून, पूरग्रस्त यंत्रमाग कारखान्यांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसान भरपाई प्रति कारखाना न देता प्रति यंत्रमाग मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.