शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काश्मीरमधील जनतेशी संवाद व्हावा

By admin | Updated: March 30, 2017 01:24 IST

आशुतोष भटनागर : के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील नागरिक हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. आपली सांस्कृतिक पाळेमुळे तिथून सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधल्यास वर्तमानातील अनेक प्रश्न कायमस्वरूपी सुटतील, असा आशावाद जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरचे सचिव आशुतोेष भटनागर यांनी बुधवारी व्यक्त केला. येथील हिंदू व्यासपीठातर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित डॉ. के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.भटनागर म्हणाले, जम्मू-काश्मीर म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते ते गोळीबार, आतंकवादी, सेनेची कारवाई अशाच घटनांचा समावेश त्यामध्ये असतो आणि ते चित्र श्रीनगरसारख्या एका ठराविक प्रदेशाचे असते; परंतु काश्मीरमधील अन्य जिल्ह्णांत मात्र शांतता असते. पाकव्यात काश्मीरसह एकूण २२ जिल्ह्णांचा समावेश होतो त्यातील फक्त ५ जिल्हे आतंकवादी कारवार्इंनी त्रस्त आहेत; परंतु आपल्यासमोर संपूर्ण राज्याचे चित्र असल्याचे भासविले जाते. तेथील ९३ टक्के लोक सुखा-समाधानाने आनंदी जगत आहेत. सेनेची कारवाई, दगडफेक ,अराजकता माजली आहे . तिथले नागरिकही भारतात येण्यास राजी नाहीत, त्यासाठी ते पाकिस्तानचे समर्थन करतात, असे दाखविले जाते तसेच सेना तिथल्या नागरिकांवर अत्याचार करते त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होते, असे दाखविले जाते. हा भ्रम गेल्या सत्तर वर्षांपासून कायम ठेवण्यात काही पक्ष, त्यांची धोरणे व राजकारणी यशस्वी झाल्याने हा प्रश्न चिघळत आहे. त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे त्याकामी अन्य भागांतील नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा.उदय सांगवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भटनागर म्हणाले,काश्मीर हा सीमाभाग असल्याने तिथे भारतीय सेनेचा पाहरा असणे अनिवार्यभारतासह तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तजाकिस्तान, चीन या देशांच्या सीमेमुळे काश्मीर अधिक संवेदनशीलकाश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी नवी धोरणे आखण्याची गरजसंविधानाने दिलेले अधिकार काश्मीरमधील जनतेलाही मिळायला हवेतकोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हिंदू व्यासपीठातर्फे बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत आशुतोष भटनागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सूर्यकिरण वाघ, प्रतापसिंह दड्डीकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते.