शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

काश्मीरमधील जनतेशी संवाद व्हावा

By admin | Updated: March 30, 2017 01:24 IST

आशुतोष भटनागर : के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील नागरिक हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. आपली सांस्कृतिक पाळेमुळे तिथून सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधल्यास वर्तमानातील अनेक प्रश्न कायमस्वरूपी सुटतील, असा आशावाद जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरचे सचिव आशुतोेष भटनागर यांनी बुधवारी व्यक्त केला. येथील हिंदू व्यासपीठातर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित डॉ. के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.भटनागर म्हणाले, जम्मू-काश्मीर म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते ते गोळीबार, आतंकवादी, सेनेची कारवाई अशाच घटनांचा समावेश त्यामध्ये असतो आणि ते चित्र श्रीनगरसारख्या एका ठराविक प्रदेशाचे असते; परंतु काश्मीरमधील अन्य जिल्ह्णांत मात्र शांतता असते. पाकव्यात काश्मीरसह एकूण २२ जिल्ह्णांचा समावेश होतो त्यातील फक्त ५ जिल्हे आतंकवादी कारवार्इंनी त्रस्त आहेत; परंतु आपल्यासमोर संपूर्ण राज्याचे चित्र असल्याचे भासविले जाते. तेथील ९३ टक्के लोक सुखा-समाधानाने आनंदी जगत आहेत. सेनेची कारवाई, दगडफेक ,अराजकता माजली आहे . तिथले नागरिकही भारतात येण्यास राजी नाहीत, त्यासाठी ते पाकिस्तानचे समर्थन करतात, असे दाखविले जाते तसेच सेना तिथल्या नागरिकांवर अत्याचार करते त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होते, असे दाखविले जाते. हा भ्रम गेल्या सत्तर वर्षांपासून कायम ठेवण्यात काही पक्ष, त्यांची धोरणे व राजकारणी यशस्वी झाल्याने हा प्रश्न चिघळत आहे. त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे त्याकामी अन्य भागांतील नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा.उदय सांगवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भटनागर म्हणाले,काश्मीर हा सीमाभाग असल्याने तिथे भारतीय सेनेचा पाहरा असणे अनिवार्यभारतासह तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तजाकिस्तान, चीन या देशांच्या सीमेमुळे काश्मीर अधिक संवेदनशीलकाश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी नवी धोरणे आखण्याची गरजसंविधानाने दिलेले अधिकार काश्मीरमधील जनतेलाही मिळायला हवेतकोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हिंदू व्यासपीठातर्फे बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत आशुतोष भटनागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सूर्यकिरण वाघ, प्रतापसिंह दड्डीकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते.