शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
3
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
4
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
6
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
7
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
8
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
9
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
10
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
11
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
12
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
13
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
14
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
15
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
16
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
17
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
18
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
19
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
20
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील जनतेशी संवाद व्हावा

By admin | Updated: March 30, 2017 01:24 IST

आशुतोष भटनागर : के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील नागरिक हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. आपली सांस्कृतिक पाळेमुळे तिथून सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधल्यास वर्तमानातील अनेक प्रश्न कायमस्वरूपी सुटतील, असा आशावाद जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरचे सचिव आशुतोेष भटनागर यांनी बुधवारी व्यक्त केला. येथील हिंदू व्यासपीठातर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित डॉ. के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.भटनागर म्हणाले, जम्मू-काश्मीर म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते ते गोळीबार, आतंकवादी, सेनेची कारवाई अशाच घटनांचा समावेश त्यामध्ये असतो आणि ते चित्र श्रीनगरसारख्या एका ठराविक प्रदेशाचे असते; परंतु काश्मीरमधील अन्य जिल्ह्णांत मात्र शांतता असते. पाकव्यात काश्मीरसह एकूण २२ जिल्ह्णांचा समावेश होतो त्यातील फक्त ५ जिल्हे आतंकवादी कारवार्इंनी त्रस्त आहेत; परंतु आपल्यासमोर संपूर्ण राज्याचे चित्र असल्याचे भासविले जाते. तेथील ९३ टक्के लोक सुखा-समाधानाने आनंदी जगत आहेत. सेनेची कारवाई, दगडफेक ,अराजकता माजली आहे . तिथले नागरिकही भारतात येण्यास राजी नाहीत, त्यासाठी ते पाकिस्तानचे समर्थन करतात, असे दाखविले जाते तसेच सेना तिथल्या नागरिकांवर अत्याचार करते त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होते, असे दाखविले जाते. हा भ्रम गेल्या सत्तर वर्षांपासून कायम ठेवण्यात काही पक्ष, त्यांची धोरणे व राजकारणी यशस्वी झाल्याने हा प्रश्न चिघळत आहे. त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे त्याकामी अन्य भागांतील नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा.उदय सांगवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भटनागर म्हणाले,काश्मीर हा सीमाभाग असल्याने तिथे भारतीय सेनेचा पाहरा असणे अनिवार्यभारतासह तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तजाकिस्तान, चीन या देशांच्या सीमेमुळे काश्मीर अधिक संवेदनशीलकाश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी नवी धोरणे आखण्याची गरजसंविधानाने दिलेले अधिकार काश्मीरमधील जनतेलाही मिळायला हवेतकोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हिंदू व्यासपीठातर्फे बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत आशुतोष भटनागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सूर्यकिरण वाघ, प्रतापसिंह दड्डीकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते.