शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

वर्ग पाच अन् शिक्षक मात्र दोन

By admin | Updated: July 18, 2014 23:24 IST

किमान तीन शिक्षक मिळावेत : पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

कुंभोज : आर.टी.ई.नुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीचे २०,५६७ वर्ग जोडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तथापि, बहुतांश डोंगरवस्तीतील ६० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पाचवीपर्यंत दोन शिक्षक मंजूर आहेत. अशा शाळेत वर्ग पाच आणि शिक्षक दोन, अशा परिस्थितीत शिक्षकांनी शिकवायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करीत पाचवीपर्यंत किमान तीन शिक्षक मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी संघटनेच्यावतीने शासनाकडे केली आहे. आर.टी.ई. कायद्यानुसार पहिली ते पाचवीसाठी ६० विद्यार्थी पटास दोनच शिक्षक मंजूर असल्याने एका शिक्षकाला तीन वर्गांचे अध्यापन करावे लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, म्हणून पहिली ते पाचवीसाठी किमान तीन, तर १६१ विद्यार्थीपटास सहावा शिक्षक मंजूर होणे आवश्यक आहे. शासनाने १५१ पटास मुख्याध्यापक पद मान्य केले असले, तरी शाळेच्या प्रशासकीय कामकाजासाठी पटाची अट न ठेवता पहिली ते सातवी अथवा आठवीपर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक द्यावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर) शासन निर्णयाचे स्वागत चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शाळेत राज्यभर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पाचवी ते आठवीच्या वर्गांना आताच शिक्षक देण्यात येणार असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. नवीन वर्गांसाठी अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करावी, या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे केला होता. शासन निर्णयाचे संघटनेच्यावतीने स्वागत करीत असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.