शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

आठवले गटाकडून जिल्ह्यातील चार जागांवर दावा

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

‘दे धक्का’ मेळाव्यात मागणी : पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या १५ जागा लढविणार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बळ दिल्यामुळेच महाराष्ट्रात तब्बल ४२ जागांवर महायुतीचा विजय झाला. या यशात रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मोठा वाटा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात १५ जागा लढविणार असून, जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण, कागल, वडगाव आणि राधानगरी-भुदरगड मतदारसंघाची मागणी पक्षाच्या ‘दे धक्का’ मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली. महायुतीने या जागेसाठी विचार केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.आज, मंगळवारी पक्षाच्यावतीने दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस नवनाथ कांबळे, तसेच प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे, दुर्वास कदम, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते.यावेळी स्वागताध्यक्ष दुर्वास कदम, प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे यांनी, येत्या विधानसभा निवडणुकीत भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार असल्याने शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र सहसचिव डॉ. अनिल माने यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास विश्वास सरुडकर, दिलीप कांबळे, नामदेव कांबळे, बाळासाहेब वाशीकर या तालुकाध्यक्षांनी जिल्ह्यातील चारही जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अविनाश शिंदे, काशीनाथ कांबळे, हणमंत साठे, जगन्नाथ ठोकळे, बबन हुपरीकर, नागनाथ होवाळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)