शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

संकट वाढले तरी नागरिकांची बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

जयसिंगपूर : मागील मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. जयसिंगपूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर ...

जयसिंगपूर : मागील मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. जयसिंगपूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. असे असतानाही शहरातील बाजारपेठेत नागरिक मास्क न लावताच बिनधास्त वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अनलॉकची प्रक्रिया राबविताना शासनाने मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगची नियमावली घालून दिली होती. मात्र, या नियमांचे गेल्या दोन महिन्यांपासून पालन बंद झाले आहे. यामुळे कोरोना संपल्यासारखीच परिस्थिती बाजारपेठेत पहावयास मिळत होती. मात्र, मुंबई, पुणे, नागपूर यासह कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, नागरिकांकडून कोरोना रुग्णांवरील उपाय कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापूर्वी लॉकडाऊन सुरू झाले होते. त्याची वर्षपूर्ती होत असतानाच कोरानाने पुन्हा शिरकाव केला आहे; परंतु कोरोना कमी झालेला नाही, हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे असल्यास तपासणी करण्याची गरज आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याने त्याचा फैलाव होत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वीच नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

फोटो - २१०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मास्क न लावताच अनेक नागरीक बिनधास्त वावरत होते.