शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

‘चित्री’चे पाणी ४२ टक्क्यांवर

By admin | Updated: March 25, 2016 23:35 IST

झपाट्याने पाणीपातळीत घट : मे महिन्यापासून पाणीप्रश्न गंभीर बनणार

आजरा : आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील पाण्याचा प्रमुख स्रोत असणाऱ्या चित्री प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, सद्य:स्थितीला पाणीसाठा केवळ ४२ टक्क्यांवर आल्याने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून पाणीप्रश्न गंभीर बनणार असल्याचे स्पष्ट होत आहे.मुळातच यावर्षी चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. सांडव्यावरून पाणी न वाहण्याचे पहिल्यांदाच घडले आहे. सद्य:स्थितीला तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. ‘चित्री’चे पात्र प्रथमच उघडे पडू लागले आहे. पाणीपातळी घटण्याचा वेग पाहून पाटबंधारे विभागाने मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत शेतीकरिता पाणी सोडण्याचे, तर त्यानंतर केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.चित्रीतील घटलेल्या पाणीसाठ्याचा परिणाम गडहिंग्लज तालुक्यातील शेती पिकांवरही होणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेतले जाण्याची शक्यता आहे. आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील इतर यरंडोल तलाव, खानापूर, धनगरवाडी येथेही फारशी वेगळी अवस्था नसली, तरी दोनचार जोरदार वळीव पाऊस झाल्यास त्या भागातील पाणीप्रश्न संपुष्टात येऊ शकतो, असे असले तरी या गोष्टी जर-तर वर अवलंबून असल्याने यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. (प्रतिनिधी)