शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

केंद्र सरकार दलितविरोधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.हेरवाड (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते़ हेरवाड येथील महिला शौचालय बांधकामाकरिता पंधरा लाखांचा निधी जाहीर करून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीने शासकीय योजना आपल्या गावात आणल्या पाहिजेत़ शासनाकडून घेतलेली कर्जे त्याच कामासाठी खर्च करून ते पैसे प्रामाणिकपणे परतफेड करा. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडे २० लाखांपासून १५ कोटी रुपयेपर्यंतच्या योजना कार्यान्वित आहेत़ त्याचा लाभ सामान्यांनी घ्यावा़ सध्या देशामध्ये भाजप, सेना, आऱ पी़ आय़, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या युतीचे सरकार आहे़ २०१९ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आमच्यासोबत राहावे.प्रकाश आवाडे म्हणाले, अतुल चौगुले यांचे कार्य चांगले आहे़ ४ कोटी रुपयांची पेयजल योजना पूर्ण करून त्यांनी ग्रामस्थांना शुध्द पाणी देण्याचे समाधानकारक काम केले आहे.़ स्वागत अतुल चौगुले यांनी केले़यावेळी जि. प़ सदस्य बंडा माने, डॉ़ अशोकराव माने, विजय भोजे, राहुल आवाडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, डॉ़ संजय पाटील, मिनाज जमादार, सरपंच कल्पना मस्के, संगीता पाटील, राबिया विजापुरे, आर. बी. पाटील, मंगलराव माळगे, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, विवेक कांबळे, दीपक भोसले, संजय शिंदे, जयपाल कांबळे यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. जीवन कांबळे यांनी आभार मानले़मराठा आरक्षणासाठी कायदा करावामराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आऱ पी़ आय़ ची सर्वप्रथम मागणी आहे. याकरिता मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे़ मागील शासनाने १६ टक्के आरक्षण देऊ केलेले आहे़ त्यांना आमचा पाठिंबा आहे़ सध्या मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे़ मराठ्यांना आरक्षण मिळविण्याकरिता संसदेत कायदा करणे गरजेचे असल्याचे मंत्री आठवले यांनी विषद केले.