शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

आॅटोरिक्षा परवान्यासाठीच्या जाचक अट रद्द करा

By admin | Updated: August 9, 2014 00:32 IST

महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेची मागणी : पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन

इचलकरंजी : आॅटोरिक्षासाठी परवाना देताना शिक्षणाची जाचक अट रद्द करण्याबरोबरच या प्रकरणांची निर्गत ताबडतोब करण्यात यावी, अशा आशयाची मागणी करणारे निवेदन येथील महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, संघटनेचे अध्यक्ष दशरथ मोहिते यांनी रिक्षाचालकांसमोरील अडचणींचा मुख्यमंत्र्यांसमोर उहापोह केला.आॅटोरिक्षांसाठी सन १९९७ पासून नवीन परवाना देणे बंद झाले होते; पण आता नवीन परवाना देताना शिक्षणाची अट घातली असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, ही अट रद्द करावी. तसेच रिक्षा व टॅक्सीचालकांच्या कल्याण मंडळाबाबतचा अहवाल समितीने मांडला असून, त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांना सांगण्यात आले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, अशी ग्वाही दिली. शिष्टमंडळामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक कोलप, सल्लागार नंदाताई साळुंखे, अल्ताफ शेख, गजानन बुडके, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)