शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती पद्धती रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST

गडहिंग्लज : राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा, तसेच ...

गडहिंग्लज : राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा, तसेच २००५ नंतर शासन अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी माध्यमिक खासगी शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांना शिष्टमंडळाने भेटून याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाचा निर्णय बहुजन समाजातील तरुणांसाठी अन्यायकारक आहे. चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचारी हा बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील आहे. समाजातील असंख्य तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. या निर्णयामुळे त्यांच्यावर अन्याय होऊन समाजाचा आर्थिक स्तर खालावणार आहे. २००५ पूर्वी विनाअनुदानित अंशत: अनुदानित शाळा किंवा तुकडीवर नियुक्त आणि २००५ नंतर पूर्णत: अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू करा.

शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित गणाचारी, तालुकाध्यक्ष हरिष जाधव, सचिव आशपाक मुरसल, जगन्नाथ वगरे, संजय गायकवाड, पांडुरंग कांबळे, संभाजी कांबळे आदींचा समावेश होता.