शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

‘कॅँडल मार्च’ने मृत शेतकऱ्यांना आदरांजली

By admin | Updated: June 9, 2017 00:09 IST

‘कॅँडल मार्च’ने मृत शेतकऱ्यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत झालेल्या सहा शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला किसान सभेच्यावतीने गुरुवारी सायंकाळी शहरातून ‘कॅँडल मार्च’ काढून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली.बिंदू चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ‘एआयएस’च्या आरती रेडेकर यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना काही काळ स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर ‘भाकप’चे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय सदस्य गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली कॅँडल मार्चला सुरुवात झाली. यावेळी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’...‘शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेध असो’, ‘स्वामिनाथन आयोगाची ताबडतोब अंमलबजावणी करा’, ‘धनाजी जाधव अमर रहे’... ‘सर्व हुतात्मा शेतकरी अमर रहे’... ‘शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे’... ‘किसान सभेचा विजय असो’... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवाजी रोडवरून छत्रपती शिवाजी चौक येथे आल्यानंतर कॅँडल मार्चचा समारोप करण्यात आला.यावेळी सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, कॉ. अनिल चव्हाण, आशा कुकडे यांची भाषणे झाली. यावेळी विकास जाधव, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, स्नेहल कांबळे, सीमा पाटील, किशोर आलासे, सुंदर देसाई, शक्ती कांबळे, कृष्णा पानसे, सुनील कोळी, निवास मोरे, आदी सहभागी झाले होते.