शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

एकरी शंभर टन ऊस उत्पादन शक्य

By admin | Updated: October 16, 2015 22:37 IST

जमदनगी : डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने कृषी मेळावा

नवे पारगांव : पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती केल्यास उसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेणे शक्य होईल, असे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. जमदनगी यांनी व्यक्त केले.तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्यावतीने कृषी मेळावा व शेती अवजारे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. जमदनगी बोलत होते. प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते.डॉ. जमदनगी म्हणाले, ऊसपिकांसाठी संजीवकाच्या पाच फवारण्या, ठिंबक सिंचन, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, शास्त्राचा वापर, आदींचा वापर केल्यास ऊस शेती किफायतशीर होईल. डॉ. अशोक पिसाळ, डॉ. धनंजय गायकवाड, डॉ. बी. पी. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप, अंबपचे ऊसभूषण विश्वनाथ पाटील यांची भाषणे झाली. यावेळी ४०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. शहीन देसाई, दिग्विजय मोरे, प्रमोद ननवरे, आकाश माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सी. डी. औताडे- देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)