शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

ब्राऊन शुगर उत्पादनाची गरज

By admin | Updated: May 28, 2015 01:12 IST

संजीब पटजोशी : साखर परिषदेस प्रारंभ, साखर उद्योगाशी संबंधित ३८ जणांना पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : साखर उद्योगाला चांगले दिवस येण्यासाठी सर्वच साखर कारखान्यांनी ब्राऊन शुगर उत्पादित करणे ही काळाची गरज आहे, असे मत वैकुंंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंटचे संचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक संजीब पटजोशी यांनी बुधवारी व्यक्त केले. येथील राजाराम महाविद्यालयाच्या सभागृहात भारतीय शुगर यांच्यातर्फे दोन दिवस आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांची प्रमुख उपस्थिती होती.पटजोशी म्हणाले, इंधनाची मोठी मागणी आहे; त्यामुळे कारखानदारांनी इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे. ब्राऊन शुगर तयार करावी. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना अतिशय चांगल्या आहेत. हे दोन्ही विमे साखर उद्योगातील अधिकाधिक कामगारांनी उतरावेत, यासाठी कारखानदारांनी पुढाकार घ्यावा. निराणी म्हणाले, देशात मोठा समजला जाणारा साखर उद्योग अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांसाठी साखरेचा दर कमी आणि उपपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांना लागणाऱ्या साखरेला भाव अधिक, अशी व्यवस्था तयार केल्यास ऊस उत्पादकांचा चांगला दर देणे शक्य आहे. साखर कारखानदार अमित कोरे, पुणे येथील इंडियाना सुक्रोटेकचे प्रमोदकुमार बेलसरे, एम. एस. सुंदरम यांचे भाषण झाले. मुरगेश निराणी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. साखर उद्योगाशी संबंधित ३८ जणांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संग्रामसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, अविनाश मुधोळकर, डॉ. जे. आर. पाटील, आदी उपस्थित होते.