शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

ब्रह्मपुरी व पन्हाळा हिल स्टेशन सुरक्षित आहे का?

By admin | Updated: August 1, 2014 00:36 IST

पाहणी करून प्रशासनाने तसे जाहीर करावे

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर शहरातील ब्रह्मपुरी टेकडी व पन्हाळा येथील टेकड्यांवर होत असलेल्या घरांकडे हिंदू युवा प्रतिष्ठानने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ब्रह्मपुरी व पन्हाळा येथील टेकड्यांवर होत असलेली घरे सुरक्षित आहेत का? याची पाहणी करून प्रशासनाने तसे जाहीर करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी केले आहे. यासंदर्भात पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, ब्रह्मपुरी टेकडीवर उत्खनन झाले आहे. सध्या उत्खनन थांबले असले, तरी टेकडीवर मोठ्या प्रमाणात वसाहत निर्माण झाली आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता ही वसाहत किती सुरक्षित आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वसाहतीतील पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून नदीत उतरताना दिसते, अशा परिस्थितीत तेथील रस्त्यावरून होणारी वाहतूक व जमिनीची प्रत पाहता टेकडीचा भाग नदीकडे झुकलेला आहे. पन्हाळा परिसरात विश्रांती स्थळे मोठ्या प्रमाणात होत आहेत. जागा किती महाग, बंगला किती कोटींचा आहे यापेक्षा डोंगर उतारावर इमारती उभ्या केल्या आहेत. अशा इमारती उभ्या करताना जमीन कोणती आहे, त्यामधील खडक कोणता आहे, इमारतीसाठी स्ट्रक्चरल इंजिनिरिंगचे तंत्र वापरले आहे काय, याची शहनिशा होण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)